Friday, 29 January 2021

गांडूळ

#गांडूळ
✔ गांडुळाच्या पोटामध्ये प्रचंड शक्ती असते.
✔ त्याला भूक लागली की, काही तरी खावेसे वाटते, परंतु काय खावे आणि काय खाऊ नये, याची निवड त्याला करता येत नाही.
✔ कारण त्याला डोळे नसतात.
✔ त्यामुळे ज्याचा स्पर्श होईल त्याला ते खात सुटते.
✔ जमिनीच्या आत बिळे करून राहण्याची त्याची प्रवृत्ती असते. 
✔ त्यामुळे त्याला मातीचा स्पर्श होत राहतो आणि स्पर्श होईल ती माती खात ते सुटते आणि दिवसभरात भरपूर माती खाते. 
✔ ती माती त्याची भूक भागवायला उपयोगी नसते.
✔ परंतु टनभर माती खाल्ल्यानंतर त्याची भूक भागण्यास आवश्यक असे थोडे बहुत द्रव्य त्याला त्या मातीतून खायला मिळते.
✔ निसर्गाने त्याच्या पोटामध्ये ती माती पचवण्याची शक्ती निर्माण केलेली आहे.
✔ या निमित्ताने गांडुळ २४ तास वळवळ करत राहते आणि माती उकरून खाते.
✔ त्यामुळे शेतातली जमीन भुसभुशीत होते.
✔ अन्यथा हे काम करायला शेकडो रुपये देऊन ट्रॅक्टर तरी आणावा लागतो, किंवा सहा बैली नांगराने शेत नांगरावे लागते.
✔ तेच काम गांडुळ करत असल्यामुळे जमीन आयतीच भुसभुशीत होऊन तिच्यातून हवा खेळणे शक्य होते.
✔ ज्या जमिनीत भरपूर हवा खेळते त्या जमिनीतल्या पिकांच्या मुळांना हवा भरपूर मिळते. 
✔ पिकांच्या मुळाशी पिकांना आवश्यक असलेल्या सूक्ष्म जीवाणूंची संख्याही वाढते. 
✔ त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते.
✔ हे सारे करत असताना जमिनीतली माती गांडुळाच्या पोटातून काही प्रक्रिया होऊन विष्ठेच्या रूपाने पुन्हा बाहेर पडते आणि आयतेच खत जमिनीला मिळतो.
✔ विष्ठेच्या बरोबरच गांडुळाच्या शरीरातून म्हणजे त्वचेतून काही द्रव्ये बाहेर पडत असतात. या द्रव्यांचा उपयोग पिकांची वाढ करण्यासाठी ग्रोथ प्रमोटर म्हणून होत असतो.
✔ गांडुळाच्या विष्ठेमध्ये सभोवतालच्या मातीच्या तुलनेत नायट्रोजनचे म्हणजे नत्राचे प्रमाण पाच पट जास्त असते.
✔ त्याच्या विष्ठेत स्फूरद सात पटीने जास्त तर पालाश अकरा पटीने जास्त असतो.
✔ मुक्त चुनांश, मॅगनीज आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये सुद्धा दुपटीने जास्त असतात.
✔ गांडुळांची जन्म-मरणाची साखळी सुरू असते.
✔ शेकडो पिलांना जन्म देऊन एखादे गांडुळ मरण पावते तेव्हा सुद्धा ते शेतकर्‍यांच्या उपयोगी पडते.
✔ गांडुळाच्या शरीराचा सुद्धा खत म्हणून उत्तम उपयोग होत असतो.
✔ त्याच्या मृत शरीराच्या वजनाच्या ७२ टक्के इतके प्रोटिन्स किंवा प्रथिने असतात. 
✔ त्याचे शरीर लवकर कुजते आणि त्यातून जमिनीला नत्राचा पुरवठा होतो.
✔ सर्वसाधारणपणे मेलेल्या एका गांडुळापासून दहा मिलीग्रॅम नायट्रेट मिळते.
✔ गांडुळाचा खत म्हणजे प्रामुख्याने गांडुळाची विष्ठा.
✔ या विष्ठेचे विश्‍लेषण केले असता  त्यामध्ये नत्र पालाश आणि स्फूरद हे तर जास्त असल्याचे आढळले आहेच. परंतु त्यात इतरही काही गोष्टी आढळलेल्या आहेत.
✔ जमिनीमध्ये सर्वसाधारणत: जेवढे जीवाणू असतात त्याच्या दहा ते पंधरा पट अधिक जीवाणू त्याच्या विष्ठेमध्ये असतात.
✔ तिच्यामध्ये पिकांना उपयुक्त असलेली बुरशी आणि ऍक्टीनोमायसिटीस् असतात. 
✔ हवेतला नत्र जमिनीत स्थिर करणारे ऍझोटोबॅक्टर सारखे जीवाणूही गांडुळाच्या विष्ठेमध्ये मोठ्या संख्येने आढळतात.
✔ त्याच्या विष्ठेमध्ये असलेले नेकार्डिया ऍक्टीनोमासिटस् किंवा स्ट्रेप्सोमायसेस यासारखे सूक्ष्म जीवाणू औषधासारखे काम करतात आणि पिकांवर पडणार्‍या रोगांवर इलाज करतात. 
✔ गांडुळाचे आतडे हे एक यंत्रच आहे.
✔ त्याच्या आतड्यामध्ये मातीचे रुपांतर खतात करणारे शंभरहून अधिक जीवाणू सतत कार्यरत असतात. 
✔ गांडुळाचे हे सारे गुणधर्म पाहिले म्हणजे गांडुळ हा शेतकर्‍यांचा कसा मित्र आहे हे लक्षात येईल आणि गांडुळाची मदत घेऊन शेती करणे कसे बिनखर्ची शेती करण्यास उपयोगाचे आहे हेही ध्यानात येईल. 
✔ गांडुळाचे आणखी काही महत्वाचे उपयोग आहेत.

_ते पाहिले म्हणजे गांडुळाला वगळून शेती करणे हा किती मोठा अपराध आहे आणि हा अपराध करून आपण आपल्याच पायावर कसा दगड मारून घेत असतो हे लक्षात येईल._

✔ त्याच्या पोटात निसर्गाने ठेवलेल्या भट्टीत त्याचे खत तयार होते आणि ते विष्ठेतून बाहेर पडते.
✔ ती खतयुक्त विष्ठा मात्र पाण्यात पटकन विरघळते आणि ते विष्ठायुक्त खत मात्र पिकांच्या मुळांना शोषून घेता येते.
✔ म्हणजे ही सारी प्रक्रिया घडायला काही वेळ लागतो.
✔ म्हणूनच आपल्या शेतातली शेणखतासारखी सेंद्रीय खते पिकांना ताबडतोब उपयोगी करून देण्याचे काम गांडूळ करत असतो.
✔ म्हणजे गांडूळ हे पिकांसाठी खाद्य तयार करणारे स्वयंपाकघर किंवा भटारखाना आहे.
✔ हा भटारखाना म्हणजे खताचा कारखाना सुद्धा आहे.
✔ गांडुळाला दृष्टी नसते आणि ज्याला स्पर्श होईल ते खात सुटते आणि खाता खाता शेतातल्या मातीमध्ये असलेले अनेक रोगजंतू ते भस्त करत असते.
✔ म्हणजे आपले शेत स्वच्छ ठेवण्यासाठी आणि रोगजंतूंपासून मुक्त ठेवण्यासाठी गांडुळाचा उपयोेग दवाखाना म्हणून होत असतो.
✔ अनेक प्रयोगांमध्ये असे आढळून आले आहे की, ज्या शेतात गांडूळ भरपूर प्रमाणात असतात त्या शेतांमध्ये पिकावर रोगही कमी पडतात.
✔ कीडी आणि कृमींपासून होणारे रोग गांडुळामुळे टळत असल्यामुळे पुढे होणारे नुकसान टळते.
✔ कीडींमुळे आणि रोगांमुळे पिकांवर औषधे मारावी लागतात. त्या औषधांवरचा खर्च गांडुळामुळे वाचतो.
✔ अशा रितीने गांडूळ शेतामध्ये होणारे दोन मुख्य खर्च वाचवते. 
पहिला खर्च रासायनिक खतांचा आणि दुसरा खर्च जंतूनाशकांचा आणि औषधांचा.
✔ गांडूळ बिळ करून राहते आणि त्यासाठी माती उकरत राहते.
✔ त्याच्या या माती उकरण्याच्या प्रक्रियेत जमिनीच्या खालच्या थरातली माती वर येते आणि वरच्या थरातली माती खाली नेऊन सोडली जाते. 
✔ मातीची ही अदलाबदल मृदशास्त्रानुसार पिकांसाठी उपयुक्त असते आणि गांडूळ हे सारे काम कसलाही पगार न घेता करत असते.

*अतिशय महत्वाचे✍🏽*
▪आपल्या शेतात आपण पिकांना रासायनिक खते देतो. 
▪अशी तयार खते बाजारात मिळतात आणि ती पाण्यात सहज विरघळतात. 
▪त्यामुळे पिकांना ती दिली की, पाण्यात विरघळून तयार झालेले खतयुक्त पाणी झाडांची किंवा पिकांची मुळे शोषून घेतात.
▪ही सारी प्रक्रिया एक-दोन दिवसात घडते. 
▪त्यामुळे रासायनिक खते पिकांना ताबडतोब लागू होतात आणि त्याचे आपल्याला कौतुक वाटायला लागते.
▪शेणखत किंवा गावखत यांची अवस्था अशी नसते. 
▪ती पटकन शोषून घेता येत नाहीत. 
▪शेतात पडलेले शेणखत, काडी-कचरा हे खत म्हणून पिकांना ताबडतोब उपयोगी पडत नाहीत. 
▪मात्र ही खते किंवा शेतातले कोणतेही सेंद्रीय पदार्थ आधी गांडूळ खातो.
▪जमिनीमध्ये रासायनिक खते दिली तर गांडूळाच्या पोटामध्ये हि खते जाऊन गांडूळ मरण पावतात व त्यांची पुनरनिर्मितीची प्रक्रिया बंद होते.
▪म्हणूनच गांडूळ जिवंत राहण्यासाठी शेणखत व इतर जैविक खते) किंवा सेंद्रिय खते गरजेची आहेत.
C/P

Thursday, 7 January 2021

सर्दियों में जरूर खाएं आंवला, इम्यूनिटी पर होता है ऐसा असर

 सर्दियों में जरूर खाएं आंवला, इम्यूनिटी पर होता है ऐसा असर

सर्दियों (Winter) में आंवले (Amla) का सेवन करने से इम्यूनिटी (Immunity) सही बनी रहती है जिससे सर्दी-खांसी से बचा जा सकता है.

RRB NTPC भर्ती परीक्षाएं 15 दिसंबर से मार्च तक,जानिए एडमिट कार्ड्स के बारे में

सर्दियों में गुड़ के साथ आंवले का सेवन करने से शरीर में गर्माहट बनी रहती है.

NEWS18HINDI

LAST UPDATED: DECEMBER 11, 2020, 7:50 AM IST

आंवला (Amla) एक ऐसा सूपर फूड है, जो सेहत के लिए कई तरह से फायदेमंद होता है. आंवले में भरपूर मात्रा में विटामिन-सी (Vitamin-C), आयरन (Iron) और कैल्शियम (Calcium) पाया जाता है. आंवले की खास बात ये है कि इसको कई तरह से खाया जा सकता है. कुछ लोग आंवले का मुरब्बा खाते हैं, तो वहीं कुछ लोग आंवले का जूस, चटनी या अचार बनाकर अपनी पंसद अनुसार सेवन करते हैं. सर्दियों में गुड़ के साथ आंवले का सेवन करने से शरीर में गर्माहट बनी रहती है और कई बीमारियों से बचाव भी होता है. सर्दियों में आंवले का सेवन करने से इम्यूनिटी (Immunity) सही बनी रहती है जिससे सर्दी-खांसी से बचा जा सकता है. आइए आपको बताते हैं कि क्यों आपको ठंड के मौसम में आंवला जरूर खाना चाहिए.

आंवले के फायदे


इम्यूनिटी मजबूत करता है

आंवले में भरपूर मात्रा में विटामिन सी पाया जाता है. ये शरीर की इम्यूनिटी पावर मजबूत करने में मदद करता है जिससे शरीर बाहरी संक्रमण से बचा रहता है.


इसे भी पढ़ेंः ठंड के मौसम में जरूर खाएं किशमिश, आज ही जान लें इसके खास फायदे

दिल के लिए फायदेमंद

आंवले में पाया जाने वाला विटामिन-सी दिल की सेहत के लिए भी फायदेमंद होता है. जो लोग बैड कोलेस्ट्रोल की समस्या से जूझ रहे हैं, उनको आंवले का सेवन जरूर करना चाहिए.

स्किन को खूबसूरत बनाए

स्किन की खूबसूरती को बनाए रखने के लिए भी विटामिन सी जरूरी होता है. विटामिन सी के सेवन से स्किन टाइट रहती है. त्वचा पर जल्दी झुर्रियां नहीं पड़ती हैं. स्किन में ग्लो बना रहता है. इसके लिए आप चाहें तो दही में आंवले का पाउडर मिलाकर चेहरे पर लगा सकते हैं.

इसे भी पढ़ेंः ठंड के मौसम में छुहारे खाने से होंगे ये बड़े फायदे, आज ही करें डाइट में शामिल

सूजन कम करता है

शरीर में मौजूद फ्री रेडिकल्स हार्ट और स्किन के साथ शरीर की इम्यूनिटी पर भी बुरा असर डालते हैं. दरअसल, फ्री रेडिकल्स शरीर की सूजन के लिए भी जिम्मेदार होते हैं, जो कई सारी बीमारियों को जन्म देने का काम करते हैं. लेकिन आंवले में मौजूद एंटीऑक्सीडेंट्स, फ्री रेडिकल्स को न्यूट्रलाइज कर शरीर की सूजन को दूर करने में मदद करते हैं.(Disclaimer: इस लेख में दी गई जानकारियां और सूचनाएं सामान्य मान्यताओं पर आधारित हैं. Hindi news18 इनकी पुष्टि नहीं करता है. इन पर अमल करने से पहले संबंधित विशेषज्ञ से संपर्क करें.)


healthhealth tipsHealthy FoodsLifestyle



केळीच्या पानावर जेवण घायचे कारण

 हैदराबाद मधील शास्त्रज्ञाने शोधले की केळीच्या बुंध्यातील किंवा  केळीच्या कमळातील ,पानातील, जो चिकट द्रव पदार्थ असतो, तो खाल्यानंतर कॅन्सर वाढवणारी ग्रंथी स्लो किंवा हळू हळू निष्क्रिय होत जाते ....

      त्यामुळे जुनी लोक केळीच्या पानावर जेवण घायचे कारण गरम भात किंवा इतर पदार्थ त्यावर टाकले की तो चिकट द्रव त्या अन्नातून पोटात जायचा ...

पण आज उलट झालंय प्लास्टिक व थर्मोकोल मुळे महा भयानक परिस्थिती ओढवत आहे, नाल्या जॅम होऊन पूर येत आहे...


     शहरी भागात खेडोपाडी लग्नात प्लास्टिक कोटिंग पत्रावळी, द्रोण मग त्यात गरम पदार्थ टाकल्याने ते पोटात अन्न द्वारे जाऊन कॅन्सर वाढवत आहेत... कृपया वेळ आली आहे, 

"जूनं ते सोनं " आहे, हे प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे सिद्ध झाले आहे ..


      केळीच्या पानांवर गरम जेवण वाढल्याने त्या पानांमध्ये असलेले पोषक तत्व अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असतात.

 

- केळीच्या पानांवर जेवण केल्यास डाग-खाज, पुरळ-फोडं अशा समस्या दूर होतात.

 

- केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपिगालोकेटचीन गलेट आणि इजीसीजी सारखे पॉलीफिनोल्स एंटीऑक्सीडेंट आढळतात. केळीच्या पानावर जेवण केल्यास हे एंटीऑक्सीडेंट आपल्या शरीराला मिळतात. हे एंटीऑक्सीडेंट त्वचेला दीर्घ काळापर्यंत तरुण ठेवण्यास मदत करतात.


- त्वचेवर पुरळ, डाग, मुरूम असतील तर केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचे आजार लवकर ठीक होतात.   

         

     सगळ्याच भारतीय परंपरा टाकाऊ नसतात. किंबहुना भारतीय परंपरांमागे असलेला निसर्गाचा आणि मानवी आरोग्याचा सूक्ष्म विचार पाहून शास्त्रज्ञही वेगळ्या दृष्टीकोनातून त्यांकडे पाहू लागले आहेत. भारतीय संस्कृती ही मुळातच निसर्गपूजक आहे. निसर्गपूजेतून निसर्गरक्षणाचा विचार त्यामागे आहे. आपल्या संस्कृतीत सूर्य, वारा, पाऊस अशा निसर्गातील शक्तींनाच देव मानून त्यांची पूजा केली जाते. भारतीय संस्कृती ही निसर्गाचं ‘दोहन’ करायला शिकवते;’शोषण’ नव्हे. उदा. आपण गाईचं दूध तेवढं काढून घेतो, पण गाईला मारून टाकत नाही. गाईलाच मारून टाकणं हे झालं ‘शोषण’ आणि गाय जिवंत ठेवून दूध, गोमुत्र आणि शेण आपल्या उपयोगासाठी घेणं म्हणज़े ‘दोहन’. अशाप्रकारे निसर्गातील संसाधनांचा उपभोग घेताना त्यांची पुनर्भरण क्षमता अबाधित ठेवणं हे भारतीय परंपरांचं मूलतत्व आहे. गंमत अशी की, या परंपरा लोक केवळ परंपरा म्हणून वा धार्मिक भावनेने पाळत होते. त्यामागचं शास्त्र उमगलेलं नव्हतं. आज आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमुळे शस्त्रीय कसोट्यांवर या परंपरांची उपयुक्तता पडताळून पाहणं आणि आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत त्यांचं महत्व पटवून देणं शक्य झालं आहे. शिवाय, उपयुक्त परंपरा आणि निरूपयोगी परंपरा कोणत्या ते ओळखणंही शक्य झालं आहे. ‘केवळ परंपरा म्हणून नव्हे तर अमुक एक गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त आहे म्हणून ती करावी’ हा एक नवा विज्ञानवादी दृष्टीकोनही मिळाला आहे.

 

केळीच्या पानावर जेवणं ही अशीच एक निसर्गाचा आणि आरोग्याचा सूक्ष्म विचार असणारी भारतीय परंपरा आहे. केळीच्या पानाची आरोग्यदृष्ट्या आणि पर्यावरणदृष्ट्या असलेली उपयुक्तता आधुनिक विज्ञानानेही सिद्ध झालेली आहे. मोठा आकार, लवचिकता, तंतुमयपणा आणि सहज उपलब्धता या वैशिष्ट्यांमुळे जेवायला ताटाऐवजी केळीचं पान घेण्याची परंपरा जवळजवळ संपूर्ण भारतात, विशेषत: दक्षिण भारतात वर्षानुवर्षं असलेली आढळते. काही अन्नपदार्थ शिजवताना भांड्याच्या तळाशी केळीचं पान घालण्याची पद्धतही होती, ज्यामुळे अन्नपदार्थाला एक मंद सुवास येतो. शिवाय तळाशी केळीचं पान घातल्यामुळे पदार्थ खाली लागून करपण्याचा धोकाही टळतो. अळुवडीसारखे पदार्थ केळीच्या पानात गुंडाळून शिजवतात. अनेक ठिकाणी वेष्टन म्हणूनही केळीच्या पानाचा उपयोग करतात. केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत फक्त भारतातच नव्हे तर इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, फिलीपिन्स, मेक्सिको, मध्य अमेरिका या देशांमध्येही आढळते.

 

     केळीच्या पानावर जेवण्याचे शरीराला होणारे फायदे आधुनिक विज्ञानाने सिद्ध झाले आहेत. केळीच्या पानात पॉलिफेनॉल नावाचा घटक असतो जो नैसर्गिक अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतो आणि रोगप्रतिकारक्षमता वाढवतो. जेवण जेवून झालं की पान गुरांना घातलं जातं. ते गुरांचंही अतिशय आवडीचं अन्न आहे. म्हणजे निसर्गाकडून वस्तू घेऊन उपयोग झाल्यावर ती निसर्गालाच परत द्यायची. यामुळे भांडी घासायचे श्रमही वाचतात, पाणीही वाचतं आणि भांडी घासायला साबण न वापरल्यामुळे घरगुती सांडपाण्याचं उत्सर्जनही कमी होतं. हल्ली कुठलाही घरगुती वा सार्वजनिक कार्यक्रम असल्यास सर्रास प्लास्टीकच्या वा थर्माकोलच्या डिश खाण्यासाठी वापरल्या जातात. खाऊन झाल्यावर या डिश कचर्‍यात फेकून दिल्या जातात. यामुळे किती कचरा वाढतो? केळीचं पान हा याला एक चांगला पर्याय आहे. ते सहज विघटनशील असल्यामुळे पर्यावरणपूरक आहे. खेडेगावांमध्ये केळीची पानं घरच्या घरीच उपलब्ध होतात. शहरामध्ये ती विकत घ्यावी लागतात, पण उपलब्ध असतात. शहराच्या आजुबाजूच्या केळी बागायती करणार्‍या शेतकर्‍यांना केळ्यांबरोबरच केळीची पानं विकणं हे एक चांगलं उदरनिर्वाहचं साधन होऊ शकतं. मुंबईत दादर आणि इतर काही रेल्वे स्टेशनांच्या बाहेर दहा रुपयांना चार वगैरे अशा किमतीत केळीची पानं मिळतात. त्यामुळे ती ‘महाग’ नक्कीच नाहीत. घरगुती कार्यक्रमासाठी प्लास्टीक डिश वापरण्यापेक्षा केळीची पानं वापरण्यात अशक्य काहीच नाही.

         केरळ मध्ये जेवणासाठी  व जेवण पॅकींग साठी केळीच्या पानांचा वापर सुरू पण झाला आहे ..

पण आपण कधी सुधारणा करणार वेळ कुणासाठी थांबत नाही..


सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तान हमारा

 सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तान हमारा

हम बुलबुले है इसकी ये गुलसिता हमारा ॥धृ॥


घुर्बत मे हो अगर हम रहता है दिल वतन मे

समझो वही हमे भी दिल है जहाँ हमारा ॥१॥


परबत वो सब से ऊंचा हमसाय आसमाँ का

वो संतरी हमारा वो पासबा हमारा ।२॥


गोदी मे खेलती है इसकी हजारो नदिया

गुलशन है जिनके दम से रश्क-ए-जना हमारा ।३॥


ए अब रौद गंगा वो दिन है याद तुझको

उतर तेरे किनारे जब कारवाँ हमारा ॥४॥


मझहब नही सिखाता आपस मे बैर रखना

हिन्दवी है हम वतन है हिन्दोस्तान हमारा ॥५॥


युनान-ओ-मिस्र-ओ-रोमा सब मिल गये जहाँ से

अब तक मगर है बांकी नामो-निशान हमारा ॥६॥


कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी

सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा ॥७॥


इक़्बाल कोइ मेहरम अपना नही जहाँ मे

मालूम क्या किसी को दर्द-ए-निहा हमारा ॥८॥


एक धर्म चर्चा

 *एक धर्म चर्चा* 🛕


*आर्य-*  जो साकार होता है वह व्यापक नहीं हो सकता।

जब व्यापक न होगा तो सर्वज्ञ भी नहीं हो सकता।

जैसे व्यक्ति अपने घर में बैठा है तो वह अपने कार्यालय में नहीं है।

कार्यालय में है तो उसे घर में क्या हो रहा है पता नहीं होता क्योंकि वह एकदेशी है पर परमात्मा सर्वव्यापक होने से जब जगह की जानता है जैसे हवा सब जगह व्यापक होती है।


*नरेन्द्र भारद्वाज*- ईश्वर निराकार है पर वह साकार भी हो सकता है ऋगवेद में लिखा है 

तीन चीज अनादि हैं 

1.ईश्वर 2 .जीव ;और 3 . प्रकृति

ईश्वर जब सब शरीरों को बनाता है तो क्या अपना शरीर नहीं बना  सकता है। वह  अपना शरीर बना सकता है ।आत्मा भी सूक्ष्म है परमात्मा सूक्ष्म है ।

स्थूल ये हो नहीं सकते तो अब शरीर किस से बनाएं 

जीव प्रकृति से बना शरीर धारण करता है ऐसे ही परमात्मा भी प्रकृति से बना शरीर धारण करता है।

जैसे कोई कार खराब बनी है

तो एक कंपनी उस से भी बढ़िया कार बना देती है ।ऐसे ही परमात्मा जीव से भी उत्तम अपना शरीर बनाता है इस लिए गीता में भगवान ने कहा है मेरे जन्म और कर्म दिव्य हैं।


*आर्य-* क्या अनंत आकाश को एक मुट्ठी में बंद कर सकते हो या वह परमात्मा गर्भ में आकर एकदेशी हो जाता है।


*नरेन्द्र भारद्वाज-* जीव तो शरीर में पूरा आ जाता है शरीर से बाहर नहीं होता पर परमात्मा शरीर में भी रहेगा और शरीर से बाहर भी रहेगा।

अपने शरीर को कठपुतली की तरह प्रयोग करेगा उसकी सर्व्यापकता पर कोई फर्क नहीं पड़ेगा।

गीता में लिखा है 

वह अजन्मा परमात्मा प्रकृति को काबू में कर शरीर धारण करता है।



*आर्य*- प्रकृति तो नाशवान है।


*नरेन्द्र भारद्वाज*- प्रकृति रूप बदलती रहती है पर नष्ट नहीं होती । 

आत्मा और परमात्मा दोनों सूक्षम है स्थूल हो ही नहीं सकते

उनको प्रकृति का शरीर धारण करना पड़ेगा।

आत्मा शरीर में रहेगी और परमात्मा शरीर  में भी रहेगा और अपने शरीर से बाहर भी रहेगा क्योंकि वह सर्वव्यापक है  जीव एकदेशी है।


*आर्य*- कोई शास्त्र का प्रमाण भी देने का कष्ट करें।


*नरेन्द्र भारद्वाज*- यजुर्वेद 31/19 में भी कहा गया है  कि ईश्वर साकार होता है । 


प्र॒जाप॑तिश्च॒रति॒ गर्भे॑ऽअ॒न्तरजा॑यमानो बहु॒धा वि जा॑यते। तस्य॒ योनिं॒ परि॑ पश्यन्ति॒ धीरा॒स्तस्मि॑न् ह तस्थु॒र्भुव॑नानि॒ विश्वा॑ ॥१९ ॥



सोलह संस्कारों के नाम और संक्षिप्त परिचय :-

 सोलह संस्कारों के नाम और संक्षिप्त परिचय :-

१. गर्भाधानम्

२. पुंसवनम्

३. सीमन्तोन्नयनम्

४. जातकर्मसंस्कारः

५. नामकरणम्

६. निष्क्रमणसंस्कारः

७. अन्नप्राशनसंस्कारः

८. चूडाकर्मसंस्कारः

९. कर्णवेधसंस्कारः

१०. उपनयनसंस्कारः

११. वेदारम्भसंस्कारः

१२. समावर्त्तनसंस्कारः

१३. विवाहसंस्कारः

१४. वानप्रस्थाश्रमसंस्कारः

१५. संन्यासाश्रमसंस्कारः

१६. अन्त्येष्टिकर्मविधिः


*स्रोत।    -  वेद।*

*लेखक   -  महर्षि दयानन्द स्वामी।*

*प्रस्तुति  - *वेद वरदान आर्य*


★ १.  गर्भाधानम् - गर्भाधान उसको कहते हैं कि जो " गर्भस्याऽऽधानं वीर्यस्थापनं स्थिरीकरणं यस्मिन् येन वा कर्मणा , तद् गर्भाधानम् ।" गर्भ का धारण , अर्थात् वीर्य का स्थापन गर्भाशय में स्थिर करना जिससे होता है । उसी को गर्भाधान संस्कार कहते है ।


● २. पुंसवनम् - पुंसवन उसको कहते हैं जो ऋतुदान देकर गर्भस्थिती से दूसरे वा तीसरे महीने में पुंसवन संस्कार किया जाता है ।

अर्थात् गर्भाधान के दूसरे या तीसरे महीने में जो संस्कार किया जाता है । उसे पुंसवन संस्कार कहते है ।


■ ३. सीमन्तोन्नयनम् - जिससे गर्भिणी स्त्री का मन संतुष्ट आरोग्य गर्भ स्थिर उत्कृष्ट होवे और प्रतिदिन बढ़ता जावे । उसे सीमन्तोन्नयन कहते हैं ।

◆ गर्भमास से चौथे महीने में शुक्लपक्ष में जिस दिन मूल आदि पुरुष नक्षत्रों से युक्त चन्द्रमा हो उसी दिन सीमन्तोन्नयन संस्कार करें और पुंसवन संस्कार के तुल्य छठे आठवें महीने में पूर्वोक्त पक्ष नक्षत्रयुक्त चन्द्रमा के दिन सीमन्तोन्नयन संस्कार करें ।


★ ४. जातकर्मसंस्कारः - संतान के जन्म के तुरंत बाद जो संस्कार किया जाता है । उसे जातकर्म संस्कार कहते हैं ।


★ ५. नामकरणम् - जन्मे हुए बालक का सुन्दर नाम धरे । ( सार्थक नाम रखना )

नामकरण का काल - जिस दिन जन्म हो उस दिन से लेके १० दिन छोड़ ग्यारहवें , वा एक सौ एकवें अथवा

दूसरे वर्ष  के आरंभ में जिस दिन जन्म हुआ हो , नाम धरे ।


◆ ६. निष्क्रमणसंस्कारः  -  निष्क्रमणसंस्कार उसको कहते हैं कि जो बालक को घर से जहाँ का वायुस्थान शुद्ध हो वहाँ भ्रमण कराना होता है । उसका समय जब अच्छा देखें तभी बालक को बाहर घुमावें अथवा चौथे मास में तो अवश्य भ्रमण करावें ।

निष्क्रमण संस्कार के काल के दो भेद हैं - एक बालक के जन्म के पश्चात् तीसरे शुक्लपक्ष की तृतीया , और दूसरा चौथे महीने में जिस तिथि में बालक का जन्म हुआ हो । उस तिथि में यह संस्कार करे ।


★ ७. अन्नप्राशनसंस्कारः - अन्नप्राशन संस्कार तभी करे जब बालक की शक्ति अन्न पचाने योग्य होवे ।

छठे महीने बालक को अन्नप्राशन करावे । जिसको तेजस्वी बालक करना हो , वह घृतयुक्त भात ( चावल ) अथवा दही , शहद और घृत तीनों भात के साथ मिलाके विधि अनुसार संस्कार करें ।


★ ८. चूडाकर्मसंस्कारः ( मुण्डन संस्कार ) -  चूडाकर्म को केशछेदन संस्कार भी कहते है । ( सिर को केश व बाल रहित करना ) 

यह चूडाकर्म अथवा मुण्डन बालक के जन्म के तीसरे वर्ष वा एक वर्ष में करना ।उत्तरायणकाल शुक्लपक्ष में जिस दिन आनन्दमङ्गल हो , उस दिन यह संस्कार करे ।


★ ९. कर्णवेधसंस्कारः - बालक के कर्ण वा नासिका का छेदन करना कर्णवेधसंस्कार है ।

बालक के कर्ण वा नासिका के वेध का समय जन्म से तीसरे वा पांचवें वर्ष का उचित है ।


■ १०. उपनयनसंस्कारः ( यज्ञोपवीत , जनेऊ ) -

जिस दिन जन्म हुआ हो अथवा जिस दिन गर्भ रहा हो । उससे आठवें वर्ष में ब्राह्मण के ,जन्म वा गर्भ से ग्यारहवें वर्ष में क्षत्रिय के और जन्म वा गर्भ से बारहवें वर्ष में वैश्य के बालक का यज्ञोपवीत करें तथा ब्राह्मण के १६ सोलह , क्षत्रिय के २२ बाईस और वैश्य का बालक का २४ चौबीसवें वर्ष से पूर्व - पूर्व यज्ञोपवीत होना चाहिये । यदि पूर्वोक्त काल में यज्ञोपवीत व जनेऊ न हो वे पतित माने जावें ।

● जिसको शीघ्र विद्या , बल और व्यवहार करने की इच्छा हो और बालक भी पढ़ने समर्थ हो तो ब्राह्मण के लड़के का जन्म वा गर्भ से पांचवें , क्षत्रिय के लड़के का जन्म वा गर्भ से छठे और वैश्य के लड़के का जन्म वा गर्भ से आठवें वर्ष में यज्ञोपवीत करें ।


 ★ ११. वेदारम्भसंस्कारः - वेदारम्भ उसको कहते हैं  जो गायत्री मन्त्र से लेके साङ्गोपाङ्ग ( अङ्ग - शिक्षा , कल्प , व्याकरण , निरुक्त , छन्द , ज्योतिष । उपाङ्ग - पूर्वमीमांसा , वैशेषिक , न्याय ,  योग , सांख्य और वेदांत । उपवेद - आयुर्वेद , धनुर्वेद , गान्धर्ववेद और अर्थवेद अर्थात् शिल्पशास्त्र । ब्राह्मण - ऐतरेय , शतपथ , साम और गोपथ । वेद - ऋक् , यजुः , साम और अथर्व इन सबको क्रम से पढ़े । ) चारों वेदों के अध्ययन करने के लिये नियम धारण करना ।

समय - जो दिन उपनयनसंस्कार का है , वही वेदारम्भ का है । यदि उस दिवस में न हो सके , अथवा करने की इच्छा न हो तो दूसरे दिन करे । यदि दूसरा दिन भी अनुकूल न हो तो एक वर्ष के भीतर किसी दिन करे ।


 ★ १२. समावर्त्तनसंस्कारः - समावर्त्तनसंस्कार उसको कहते हैं जिसमें ब्रह्मचर्यव्रत साङ्गोपाङ्ग वेदविद्या , उत्तमशिक्षा और पदार्थविज्ञान को पूर्ण रीति से प्राप्त होके विवाह विधानपूर्वक गृहाश्रम को ग्रहण करने के लिए घर की ओर आना ।

तीन प्रकार के स्नातक होते है ।

१. विद्यास्नातक - जो केवल विद्या को समाप्त तथा ब्रह्मचर्य व्रत को न समाप्त करके स्नान करता है वह विद्यास्नातक है ।

२. व्रतस्नातक - जो ब्रह्मचर्य व्रत को समाप्त तथा विद्या को न समाप्त करके स्नान करता है वह व्रतस्नातक है ।

३. विद्याव्रतस्नातक - जो विद्या और ब्रह्मचर्य व्रत दोनों को समाप्त करके स्नान करता है वह विद्यव्रतस्नातक कहाता है ।

इस कारण ४८ अड़तालीस वर्ष का ब्रह्मचर्य समाप्त करके ब्रह्मचारी विद्या व्रत स्नान करे ।


 ★ १३. विवाहसंस्कारः - विवाह उसको कहते हैं कि जो पूर्ण ब्रह्मचर्यव्रत से विद्या बल को प्राप्त तथा सब प्रकार से शुभ गुण , कर्म , स्वभावों और अपने - अपने वर्णाश्रम के अनुकूल उत्तम कर्म करने के लिये स्त्री और पुरुष का जो संबंध होता है ।

* उत्तरायण शुक्लपक्ष अच्छे दिन अर्थात् जिस दिन प्रसन्नता हो उस दिन विवाह करना चाहिये ।

* कितने आचार्यों का मत है कि सब काल में विवाह करना चाहिए ।

* जिस अग्नि का स्थापन विवाह में होता है , उस को आवसथ्य नाम है ।

* प्रसन्नता के दिन स्त्री का पाणिग्रहण , जो कि स्त्री सर्वथा शुभ गुणादि से उत्तम हो , करना चाहिए ।

■ विवाह - जब दो प्राणी प्रेमपूर्वक आकर्षित होकर अपने आत्मा , हृदय और शरीर को एक -  दूसरे को अर्पित कर देते हैं , तब हम सांसारिक भाषा में उसे विवाह कहते है ।


★ १४. वानप्रस्थाश्रमसंस्कारः - वानप्रस्थसंस्कार उसको कहते हैं , जो विवाह से सन्तानोत्पत्ति करके पूर्ण ब्रह्मचर्य से पुत्र का भी विवाह करे , और पुत्र का भी एक संतान हो जाए । अर्थात् जब पुत्र का भी पुत्र हो जाए तब पुरुष वानप्रस्थाश्रम अर्थात् वन में जाकर वानप्रस्थाश्रम के कर्तव्य का निर्वहन करें।


★ १५.संन्यासाश्रमसंस्कारः - संन्यास संस्कार उसको कहते हैं कि जो मोहादि आवरण पक्षपात छोड़के विरक्त होकर सब पृथिवी में परोपकार्थ विचरे ।


★ १६ . अन्त्येष्टिकर्म - अन्त्येष्टि कर्म उसको कहते हैं कि जो शरीर के अंत का संस्कार है , जिसके आगे शरीर के लिए कोई भी अन्य संस्कार नहीं हैं । इसी को नरमेध , पुरुषमेध , नरयाग , पुरुषयाग भी कहते हैं ।

* भस्मान्त ँ् शरीरम् । ( यजुर्वेद ४०.१५ )

इस शरीर का संस्कार ( भस्मान्तम् ) अर्थात् भस्म करने पर्यंत है ।

*स्रोत।    -  वेद।*

*लेखक   -  महर्षि दयानन्द स्वामी।*


देशी गायीच्या गोमुत्र आणी शेणापासून बनविलेल्या वैदिक प्लास्टर चे फायदे

 *🙏देशी गायीच्या गोमुत्र आणी शेणापासून बनविलेल्या वैदिक प्लास्टर चे फायदे* 🙏

●सिमेंट व वाळू यापासून कायमची मुक्ती

●केमिकल युक्त प्लास्टर पासून कायमची मुक्ती

●नैसर्गिक वायू रोधक- घरात प्रदुर्षण पासून कायमची मुक्ती 

●हानिकारक जीवाणू व कीटाणू पासून मुक्ती

●ध्वनी व अग्नी रोधक

●घराला थंडीत गरम व गर्मीत थंड  ठेवते

●भिंती पाण्यात भिजल्या नंतर सिमेंट वरती येणाऱ्या काळ्या  डागापासून कायमची मुक्ती

●पाणी व वीज या मध्ये बचत 

●घरातील कोणत्याही प्रकारच्या RADIATION पासून वाचवते

●वास्तू मध्ये सकारात्मक उर्जेचा संचय करते

●गोमुत्र व शेन या मध्ये असणार्या उपकारक जीवाणू मुळे  (BENIFICIAl BACTERIA) वैदिक प्लास्टर आरोग्यासाठी पूरक आहे 

●गाईला पुन्हा अर्थ व्यवस्थेला जोडून गायीला ( विशेषतः भाकड गाई ) वाचवण्याचा एक खारीचा वाटा 


         ○ देशी गायीच्या गोमुत्र आणी शेणापासून बनलेले वैदिक प्लास्टर ○


 घरात, ऑफिस ,बिल्डिंग मध्ये भिंतीला काळा रंग येणे ही  एक कॉमन समस्या आहे जी सिमेंट प्लास्टर आणी आपला सर्व रंग खराब करतो,त्यामुळे सिमेंट ने केलेले प्लास्टर वाळू सारखे झडून जाते.हे का होत याच कारण शोधलं तर ,सिमेंट हे ALUMINIUM ,CALCIUM आणी MAGNETIUM(SILICATE ) चे मिश्रण आहे तर वीट  ही सोडियम नायट्रेट NANO3 चे मिश्रण आहे.या सोडियम नायट्रेटची सिमेंट मधील SILICATE बरोबर CHEMICAL REACTION होते आणि SILICATE चे OXIDE रुपांतर होते .सिलिका म्हणजे वाळू परत ती प्लास्टर पासून कालांतराने झडू  लागते ,आणि ही REACTION होण्यासाठी खूप वर्षे लागतात आणि हे जेव्हा आपल्याला निदेर्शनास येते  तेव्हा आपण त्या ठिकाणी परत सिमेंट PLASTER करतो किंव्हा TILES लावतो आणि अशा पद्धतीने आपण आपला वेळ व पैसा ही खर्च करतो .या सर्वांसाठी वैदिक प्लास्टर हा एकमेव उपाय आहे.वैदिक प्लास्टर हे  देशी गाईचे शेन व गोमुत्र या  बरोबरच योग्य प्रमाणात ORGANIC CHEMICALS,चुनखड ,गवार गम व  GYPSUM पासून बनवले गेलेले वैदिक गौ  प्लास्टर आहे. गाई चे शेन गोमुत्र व GYPSUM म्हणजे CaSO4 हे आम्लधर्मी आहे जे वीटेतील असलेल्या क्षारांना NEUTRALISE  करून ,प्लास्टर निघण्याच्या त्रासापासून कायमची मुक्ती देते. 


 *वैदिक प्लास्टर आणि  पर्यावरण-* 


सिमेंट आणि प्लास्टर या दोन शब्दामध्ये खूप अंतर आहे.पाहूया काय आहे ते ,सिमेंट चा अर्थ आहे जोडणे तर प्लास्टर चा अर्थ आहे लीपने.पण आजघडीला आपण आपल्या घरामध्ये सिमेंटचाच फक्त उपयोग करतो,पण त्याला लीपत  नाही.आपल घर लीपताना त्या मध्ये काही गुण असणे आवश्यक आहे जसे उष्मा रोधी,ध्वनी रोधी,याच्या बरोबर किरणोत्सारी रोधी (RADIATION) असणेही गरजेचे आहे.  

   वैदिक प्लास्टर मध्ये मात्र या गोष्टी उपलब्ध आहेत कारण यात आपण शेन,गोमुत्र,GYPSUM आणी काही प्रमाणात ORGANIC CHEMICAL मिसळलेले आहेत.पूर्व परंपरेपासून आपण जे सिमेंट वापरत आलो आहे ते मानवी आरोग्याला खूप हानिकारक तर आहेच आहे पण ते तयार करताना जी वातावरणाची ऱ्हास होते ती कधीही भरून न येणारी आहे.जसे की सिमेंट तयार करताना त्या साठी वापरली जाणारी उर्जा,जीवाश्म इंधना स्वरूपात वापरली जाते,की ज्यामुळे पाणी प्रदुर्षण तर होतेच होते त्याशिवाय पृथ्वीचे तापमान वाढ होण्यात याचा मोलाचा वाटा आहे. सिमेंटचे  योग्य पद्धतीचे काम होण्यासाठी  त्याला २८ दिवस पाण्यात ठेवावे लागते तर वैदिक प्लास्टर कमी किंव्हा क्षुल्लक पाण्यातही योग्य काम करते आणी त्या भिंतीला योग्य पद्धतीने बांधून ठेवते.आणी अशा पद्धतीने वैदीक प्लास्टर हजारो लिटर पानी वाचवते.  गायीच शेन ,गोमुत्र,व GYPSUM हे सर्वोत्तम उष्णता रोधी आहे आणि त्यामुळे वैदिक प्लास्टर आपल घर गर्मीत थंड आणि थंडीत गरम ठेवते.दुसऱ्या शब्दात जर सांगायचे झाले तर वैदिक प्लास्टर हे ती ELCRICITY वाचवते,जे आपली घरे थंडीत गरम व गर्मीत थंड ठेवण्यासाठी खर्च होते.गायीच शेन ,गोमुत्र ,GYPSUM हे उत्तम प्रकारचे किरणोत्सारी रोधक आहे.आणि सर्वात महत्वाचे गायीच्या शेणाचा ,वैदिक प्लास्टर बनवण्यासाठी उपयोग करतोय,त्यामुळे आपण स्वच्छ भारत अभियानातही आपोआप जोडले जातो.चला तर मग १०० वर्षा पूर्वीच्या भारतीय संस्कृतीकडे ,आणी ते ही फक्त आपल्या नवीन तयार होणाऱ्या घरात वैदिक प्लास्टर चा वापर करून किंवा आपल्या जुन्या घराचे डागडुजी चे काम करताना .वैदिक प्लास्टर आपल्या घरात लावा आणी स्वतः फरक जाणवून घ्या. 


●वैदिक प्लास्टरचे मिश्रण करण्याची पद्धत ●


 एक भाग पाणी व दोन भाग वैदिक प्लास्टर चे प्रमाण घेवून PASTE बनवावी. पहिल्यांदा भिंत ओली करून घ्या .त्यानंतर वैदिक प्लास्टरची जी paste केली आहे ती paste हाताने लावून पहिला थर द्यावा व नंतर १ तासाने पहिला थर सुकल्या नंतर दुसरा थर लावून level करावी. आपण  या  वैदिक  प्लास्टर  ने  सीलिंग चे ही design  करू शकता.


आपली भात करण्याची पारंपरिक पद्धत काय आहे..?

 कुकरमधे भात बनवला, तर त्यात चिकटपणा तयार होतो. पाणी भातात मुरते. 

जिथे पाणी मुरते तिथे गडबड असतेच ना !

 तांदळाच्या दुप्पट पाणी घालून कुकरमधे २५० फँरनहाईटला १५ ते २० मिनिट शिजवला, तर त्यातील जीवनसत्वे जीवंत राहतील ? 


एका बाजूने गॅस वाचेल, पण अनारोग्य वाढेल..


 अग्निसंस्कार चुकीचा झाला.. कसा ?


आपली भात करण्याची पारंपरिक पद्धत काय आहे..?


 त्यातील तापमान अभ्यासूया. प्रथम तांदळाच्या १६ पट पाणी १०० सेंटीग्रेडला उकळवून घ्यावे. आधीच रोवळीमध्ये धुवून घेतलेले तांदुळ त्यात ओतावे.


 उकळत्या पाण्यात ८ ते १० मिनिटे तांदुळ शिजवावा.


 त्यानंतर एक शीत काढून तो आतपर्यंत शिजला आहे, हे पाहून अधिकचे पाणी काढण्यासाठी हा भात चाळणीवर ओतावा.


 शिजलेले पाणी, म्हणजचे पेज काढून टाकावी आणि भात पुन्हा पातेल्यात ओतून केवळ ५० ते ६० सेंटीग्रेडला १० मिनिटे झाकण टाकून ठेवावा. 


भात मस्त फुलतो. 


वेगळी केलेली पेज पिण्यासाठी वापरावी...

पोषक अंश ( कार्बोहायड्रेटस्) त्याच्यातच आहेत.


आता या पद्धतीच्या भातात, भात आणि पेज मिळून सगळी जीवनसत्वे शाबूत असतील.


 अग्निचा संस्कार यथायोग्य झाल्याने आणि पाणी काढून टाकल्याने भात पचायला हलका आणि पेजही पचायला हलकी.


तांदळाच्या १६ पट पाणी, 

८ पट पाणी, 

४ पट पाणी आणि दुप्पट पाणी घालून केलेल्या भाताला अनुक्रमे मंड, पेया, विलेपी आणि ओदन अशी नावे आहेत. 


म्हणजेच निवळ, पेज, आटवल आणि भात. 


अशा पेज काढलेल्या भाताने पोट अजिबात सुटत नाही आणि क्लेद वाढवणारा चिकट भाग योग्य वेळी वेगळा केल्याने शरीरातील साखरही वाढत नाही.


कोकणात जेवणात भात अधिक प्रमाणात खातात, पण मेदोरोग झालेला कोणाचा असा दिसत नाही... कारण हेच.


 याउलट कुकरचा भात चालू केल्यापासून पोट सुटायला लागले आहेत आणि रक्तातील साखर देखील वाढायला लागली असल्याचे दिसू लागले आहे.


हा आहे अन्नावरच्या अग्निचा भारतीय संस्कार.


भात खाणे वर्ज्य नाही , आपण

चुकीच्या पद्धतीने भात खातो, 

म्हणून वजन वाढते...


*भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ?*

 *भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ?*


यावर आपण एक उदाहरण बघू.


तीन महिन्यांसाठी एक प्रयोग करून बघा. सात्त्विक अन्न खाण्यामुळे आपल्यात एक प्रकारचा बदल दिसून येतो. कारण जसे अन्न, तसे मन होते. सात्त्विक अन्न हे फक्त शाकाहारी नाही, तर ते ईश्वराचे स्मरण करून बनवलेले अन्न असते.


जर आपण रागाच्या भरात स्वयंपाक केला असेल, तर त्यास सात्त्विक अन्न म्हणत नाहीत. म्हणून स्वयंपाक  करणाऱ्याने कधीही रागाच्या भरात, उदास, नाराज होऊन स्वयंपाक करू नये. (जेवण बनवू नये. अन्न शिजवू नये.)


तसेच स्वयंपाक करत असताना कधीही आईला, बहिणीला, पत्नीला (जे कोणी स्वयंपाक करत असतील, त्यांना) ओरडू नये, रागवू नये, त्यांच्याशी भांडू नये. कारण त्या स्थितीत त्या स्वयंपाकघरामध्ये जाऊन स्वयंपाक करत असताना, त्या पदार्थांत त्याच प्रकारची (सर्व रागाची) स्पंदने जातात आणि तेच आपण खाणार असतो. ही लक्षात ठेवण्याची महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.

आणि म्हणूनच पूर्वी *सोवळ्याने स्वयंपाक करण्याची पद्धत होती.*


# भोजन तीन प्रकारचे असते.

(१) जे आपण हॉटेलमध्ये खातो,

(२) जे घरात आई, पत्नी बनवते आणि

(३) जे आपण मंदिरात अन्नकोटात खातो, ते भोजन.

तिन्ही भोजनांत वेगवेगळी स्पंदने असतात.


(१) हॉटेलमध्ये पदार्थ बनवतात, ते विकत घेऊन खावे लागते. ते आपण नेहमी खाल्ल्यास त्यातील स्पंदने आपणास आंतरिक समाधान देत नाहीत. त्यामुळे कधी कधी त्या अन्नाने आपणास त्रासही होतो. ते पदार्थ कोण शिजवतं, त्यावेळी त्याच्या मनात काय चालले आहे, त्याचा भाव कोणता आहे, ते सगळं त्या अन्नात उतरतं, तेच संस्कार त्या अन्नावर होतात. तोच भाव आपल्यात उतरतो.


(२) घरात आई, पत्नी जे पदार्थ करते, ती फार प्रेमाने करत असते. म्हणून त्या पदार्थांत सात्त्विक स्पंदने असतात, ती आपणास समाधानी बनवतात. 


परंतु हल्ली अनेक घरात स्वयंपाकी ठेवले जातात. त्यांच्या मनातील विचार आपणास सुख देत नाहीत.


घरात मुलगा जेवत असेल आणि आपल्या आईला म्हणत असेल, की मला अजून एक पोळी वाढ. तेव्हा आईचा चेहरा आनंदाने फुलून येतो. ती अजून प्रेमाने एक पोळी त्याला वाढते. त्यात तिचे प्रेम असतं, आनंद असतो. पण हेच आपण स्वयंपाक्याकडे मागितले, तर तो वाढेल; पण त्यात प्रेम असेलच, असे नाही. असे जेवण अंगी लागत नाही.


(३) मंदिरात अन्नकोटात आपण जे खातो, तो भगवंतास दाखवलेला प्रसाद असतो. ती भावना प्रसादाची असते. ते अन्न ईश्वराला स्मरण करून शिजवलेले असते म्हणून ते अन्न प्रसाद होते.


आपणही रोज घरात ईश्वरासाठी भोजन बनवत आहोत, असे समजून त्याच्या स्मरणात अन्न शिजवावे म्हणजे तो प्रसाद होईल. यासाठी आपले स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा, मन शांत ठेवा, देवाचे भजन किंवा गीत लावा किंवा नामस्मरण करत स्वयंपाक करावा म्हणजे रोज प्रसादच भक्षण होईल.


स्वयंपाक करताना अनेक उपायही करता येतात. घरात काही त्रास असेल, तर त्यावर हा एक उपाय आहे. ती गोष्ट चांगली व्हावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करत स्वयंपाक करावा.


परमेश्वरास प्रार्थना करावी, की हे अन्न खाणाऱ्यांच्या मनात एकमेकांविषयी प्रेम , वात्सल्य, आपुलकी, विश्वास निर्माण होऊ दे. त्यांच्या मनात शांती निर्माण होऊन सकारात्मकता, तुझ्याविषयी श्रद्धा निर्माण होऊ दे, अशी प्रार्थना अन्न शिजवताना मनातल्या मनात म्हणत जा.


अन्नात जादू आहे आणि त्यावर स्वयंपाक करताना होणाऱ्या संस्कारांचाही परिणाम होतो. स्वयंपाक करणाऱ्याच्या मानसिक भावभावनांच्या संस्कारांचा त्याच्यावर विलक्षण परिणाम होतो. आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे भाजी असो, कुकर असो, काही असो, त्या पात्राला हात लावून *कृष्णार्पणमस्तु* म्हणून नमस्कार करा. मग बघा, काय जादू होते. सगळी आसपासची सूक्ष्म स्पंदनं संपून जातील आणि उरेल किंवा तयार होईल प्रसाद.!



.


*गाय का पुराना घी*

 *गाय का पुराना घी*

 नमुनिया जैसी बीमारी से बचने के लिए सर्वोत्तम आयुर्वेद‬ में गाय के घी को अमृत समान बताया गया है। कई घरों में बहुत से लोग इससे परहेज़ करते हैं और घी को हाथ तक नहीं लगाते। पर अगर गाय के घी को नियमित रूप से सेवन किया जाए तो कई रोगों से मुक्त रह सकते हैं ।

अच्छे उत्तम गो-घृत को लेकर किसी चीनी मिटटी के पात्र या कांच के अमृतवान में भरकर ढक्कन बंद करके ५ बर्ष पर्यंत रखे । तत्पश्चात उपयोग में ले ।

 *गुण और उपयोग-* 

यह पुराना घी अनेको विकारो में ताज़े घी की अपेक्षा अधिक श्रेष्ठ, लाभप्रद और उत्कृष्ट मेधावर्धक हैं । इसकी मालिश करने से छाती में जमा हुआ कफ ढीला होकर सरलता से निकल जाता हैं । विशेषतया पार्श्वशूल और न्यूमोनिया (‪pneumonia‬) में उत्कृष्ट लाभ होता हैं । उन्माद, अपस्मार और अनिद्रा को भी नष्ट करने में विशेष उपयोगी हैं ।

 *10 वर्ष पुराने गौ घृत को (जिरण) कहा गया है* 

मात्र 10 वर्ष पुराने गौ घृत से कैंसर लकवा  मेमोरी लॉस मानसिक रोग जैसी बीमारियां अच्छे वेदाचार्य के संपर्क और मार्गदर्शन से सहज ही सरलता से ठीक हो सकती है। और मनुष्य पूर्णता स्वस्थ हो सकता है।

 *100 वर्ष पुराने गौ घृत को (कुंभ )कहां गया है।* 

100 वर्ष पुराने गो घृत के आयुर्वेद पद्धति से सेवन करने से मनुष्य की आयु 1000से 2000 वर्ष लंबी हो सकती है नपुसंक पुरुष को भी पुरुषार्थ मिल सकता है।

 *1000 वर्ष पुराने  गौ घृत को (महा घृत) कहा गया है।* 

1000 वर्ष पुराने गो घृत से  शरीर के किसी भी अंग को पुनः नवीन बनाया जा सकता है शरीर के किसी भी कटे हुए अंग को पुनः पाया जा सकता है मृत्यु के समीप गए हुए मनुष्य को भी पुणः जीवन दिया जा सकता है। एक प्रकार से मृत संजीवनी कार्य कर सकता है।

दुर्लभ से दुर्लभ फल प्राप्ति के लिए यज्ञ अनुष्ठान से मनोवांछित फल प्राप्त किया जा सकता है।

देव यक्ष गंधर्व वसु दिगपाल नवग्रह यज्ञ करता के वशीभूत हो सकते हैं। 


*पंचगव्य घृत क्या है ?*

*पंचगव्य घृत क्या है ?* 
 *पंचगव्य घृत घी रूप में एक आयुर्वेदिक दवाई है।इस आयुर्वेदिक औषधि का उपयोग मस्तिष्क को शक्ति देने ,पाचन शक्ति बढ़ाने ,मिर्गी के इलाज ,रक्त शोधन व पित्त विकार दुर्बल  शरीर को  शक्ति वर्धक बनाने जैसे और अन्य कई रोगों को दूर करने में किया जाता है।* 
 *पंचगव्य घृत बनाने की विधि :* 
दशमूल, त्रिफला, हल्दी, दारुहल्दी, कूड़े की छाल, सतौना की छाल, अपामार्ग, नील, कुटकी, अमलतास, कठगूलर के मूल, पुष्करमूल और धमासा ये २४ औषधियां १०-१० तोले लेकर ३२ सेर जल में मिलाकर क्वाथ करें। चतुर्थांश जल शेष रहने पर उतारकर छान लें। फिर भारंगी, पाठा, सोंठ, मिर्च, पीपल, निसोंत, समुद्रफल, गजपीपल, पीपल, मूर्वा, दन्तीमूल, चिरायता, चित्रकमूल, काला सारिवा (अनन्तमूल), सफेद सारिवा, रोहिष घास, गन्धतृण, चमेली के पत्ते सब १-१ तोले मिला जल में पीसकर कल्क करें। फिर क्वाथ, कल्क के साथ गाय के गोबर का रस, दही, दूध, गोमूत्र और गोघृत २-२ सेर मिलाकर मन्दाग्नि पर वैदिक मंत्रों से घृत को सिद्ध करें।
उपलब्धता : यह योग इसी नाम से बना बनाया आयुर्वेदिक औषधि विक्रेता के यहां मिलता है।
 *पंचगव्य घृत सेवन विधि :* 
पंचगव्य घृत को सुबह 10 ml की मात्रा में गुनगुने पानी के साथ खाली पेट लिया जा सकता है।
इस घी को लेने के बाद, कम से कम एक घंटे तक कुछ भी (चाय, कॉफी या नाश्ता) नहीं लेना चाहिये ।
पंचगव्य घृत के फायदे व उपयोग : 
1-पंचगव्य घृत अपस्मार, उन्माद, सूजन, उदररोग, गुल्म, बवासीर, पाण्डु, कामला, भगंदर इत्यादि रोगों में लाभदायक है।
2- पंचगव्य घृत चातुर्थिक ज्वर को नष्ट करता है।
3-पंचगव्य घृत का प्रवेश धातुओं में सरलतापूर्वक हो जाता है। मस्तिष्क के भीतर आम, विष, कफ, कृमि या कीटाणु की स्थिति हुई हो, उसे यह घृत जला डालता है या नष्ट कर देता है। इस हेतु से रोगी को श्रद्धासह पथ्य पालन पूर्वक २-४ मास तक इस घृत का सेवन कराया जावे तो भगवान् धन्वन्तरिजी रोगी को नि:संदेह आरोग्यता प्रदान करते हैं।
5-अपस्मार और उन्माद पीड़ित कई रोगियों को इस घृत का सेवन सफलतापूर्वक कराया गया है और हमें घृत ने यश दिलाया है।
यह पंचगव्य घृत अपस्मार और उन्माद के रोगी के लिए आशीर्वाद रूप श्रेष्ठ औषधि है। यद्यपि जीर्णावस्था और तीक्ष्णावस्था दोनों में प्रयुक्त होता है। तथापि जीर्णावस्था में इसके सेवन की विशेष आवश्यकता रहती है। जीर्णावस्था में लीन विष को नष्ट करने, वायु के प्रतिबन्ध को दूर करने, मन और इन्द्रियों की विकृति को दूर कर प्रकृति को सबल बनाने तथा चिन्ता को नष्टकर मन को प्रसन्न रखने की आवश्यकता है। वे इस पंचगव्य घृत के नियमित सेवन करने से संभव है पंचगव्य घृत को विशेष ज्योतिष गणना के अनुसार बनाने पर वह अत्यधिक उपयोगी सिद्ध होता है। उसमें कई दिव्य गुण परगट होकर नजर आते हैं इसलिए पंचगव्य घृत शुक्ल पक्ष के अच्छे नक्षत्रों में बनाने का प्रयास अत्याधिक करना चाहिए जिससे अधिक से अधिक लाभ मिल सके। 

“वेद एवं वैदिक धर्म हमें क्यों प्रिय हैं?”

ओ३म्
“वेद एवं वैदिक धर्म हमें क्यों प्रिय हैं?”
=========
मनुष्य को जिन मनुष्यों, पदार्थों व वस्तुओं से लाभ होता है वह उसको प्रिय होती हैं? मनुष्य भौतिक वस्तुओं में नाना प्रकार के भोजनों, अपने घर, सुविधा की वस्तुओं सहित अपने परिवार जनों को प्रेम किया करते हैं व वह उन्हें प्रिय होते हैं। ऐसा होना स्वाभाविक व उचित ही है। इनके अतिरिक्त ऐसी और क्या वस्तुयें हैं जो इनसे भी अधिक किसी को प्रिय हो सकती है? हमें विचार करने पर वह वस्तु ‘सत्य धर्म’ व उसकी मान्यतायें व सिद्धान्त लगते हैं। जिस पुस्तक में मनुष्य जीवन के लिए सभी आवश्यक मान्यताओं का सत्य व हितकारी वर्णन हों और जिनसे हमारा निश्चय ही कल्याण होता है वह भी हमें प्रिय व प्रियतम ही होगी। हम जानते हैं कि हमारे शरीर की शुद्धि जल, मन की शुद्धि सत्य, आत्मा की शुद्धि विद्या व तप से तथा हमारी बुद्धि ज्ञान से शुद्ध होती है। अतः बुद्धि की शुद्धि से सब शुद्धियों की प्राप्ति सरल व सम्भव होती है। अतः मनुष्य को अपनी बुद्धि को शुद्ध करना अत्यन्त आवश्यक होता है। बुद्धि क्योंकि ज्ञान से शुद्ध होती है इसलिये हमें सत्य उपदेशक तथा एक ऐसा ग्रन्थ जिसमें पूर्ण सत्य व सभी आवश्यक बातों व सिद्धान्तों का सरलता से वर्णन हो, प्राप्त व उपलब्ध करना आवश्यक होता है। इस आवश्यकता की पूर्ति संसार में उपलब्ध मनुष्य रचित ग्रन्थों से उस मात्रा में नहीं होती जितनी कि ईश्वर प्रदत्त ज्ञान ‘‘चार वेद ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद एवं अथर्ववेद” से होती है।

चार वेदों का ज्ञान सृष्टि के आरम्भ में परमात्मा ने अमैथुनी सृष्टि में उत्पन्न मनुष्यों में चार ऋषि कोटि की दिव्य आत्माओं वाले पुरुषों अग्नि, वायु, आदित्य व अंगिरा को दिया था। यह चार ऋषि ही संसार के सब मनुष्यों के आदि पुरुष थे। यही सब मतों व सम्प्रदायों के आदि पूर्वज भी सिद्ध होते हैं। इन चार ऋषियों ने ब्रह्माजी व अन्य मनुष्यों को वेद पढ़ाकर उनका देश देशान्तर में प्रचार किया व कराया था। आज भी वेद प्रचार व अध्ययन व अध्यापन की परम्परा अपने शुद्ध रूप में उपलब्ध होती है। इसका अधिकांश श्रेय ऋषि दयानन्द सरस्वती जी के प्रयत्नों को है जो उन्होंने लुप्त हुए वेदज्ञान को अपूर्व पुरुषार्थ से प्राप्त कर सन् 1863 व उसके बाद उनका प्रचार कर वेद प्रचार परम्परा पुनः प्रवृत्त की थी। उनकी कृपा व पुरुषार्थ से आज हमें चारों वेद मूल व शुद्ध रूप में तथा अपने यथार्थ व शुद्ध वेदार्थ सहित सुलभ हैं। ऋषि दयानन्द की अपने समय में घोषणा थी कि वेद ईश्वर से उत्पन्न सब सत्य विद्याओं की पुस्तक हैं तथा वेदों का पढ़ना व पढ़ाना तथा सुनना व सुनाना सब मनुष्यों व आर्य श्रेणी के श्रेष्ठ मनुष्यों का परम धर्म है। ऋषि दयानन्द जी ने ही वेदों के प्रचार के लिए सत्यार्थप्रकाश, ऋग्वेदादिभाष्यभूमिका, ऋग्वेद भाष्य आंशिक तथा यजुर्वेद भाष्य सम्पूर्ण सहित हमें आर्याभिविनय, संस्कारविधि आदि अनेकानेक ग्रन्थ प्रदान किये हैं। ऋषि दयानन्द के अनुगामी आर्य विद्वानों ने वेदानुकूल वेदों के व्याख्यानरूप 11 उपनिषद्, 6 दर्शनों सहित इतर वैदिक सहित्य के हिन्दी में अनुवाद व टीकायें भी प्रस्तुत की हैं जिनका अध्ययन कर मनुष्य वेदों को यथार्थस्वरूप में जानकर उनकी शिक्षाओं व सिद्धान्तों से लाभान्वित होते हैं।

वेदों में ईश्वर, जीव तथा प्रकृति का यथार्थ ज्ञान है। वेदों में ईश्वर व जीवात्मा का जैसा सत्य व यथार्थ ज्ञान उपलब्ध होता है वैसा किसी मत-मतान्तर के ग्रन्थ से उपलब्ध नहीं होता। मत-मतान्तरों की यह स्थिति वेदों से दूरी व अज्ञानता के कारण है। मध्यकाल में जब मत-मतान्तरों का प्रचलन हुआ, उन दिनों भारत तथा इतर देशों में वेद व वेदार्थ सुलभ नहीं थे। अज्ञान सर्वत्र प्रसारित था। इस कारण से मत-मतान्तरों में अविद्या व इससे युक्त मान्यताओं का समावेश मिलता है जिसे ऋषि दयानन्द ने विष से युक्त अन्न व भोजन के समान बताया है। वेदों में ईश्वर का जो स्वरूप मिलता है वह संक्षेप में ऋषि दयानन्द के शब्दों में प्रस्तुत करते हैं। वह लिखते हैं कि ईश्वर सच्चिदानन्दस्वरूप, निराकार, सर्वशक्तिमान, न्यायकारी, दयालु, अजन्मा, अनन्त, निर्विकार, अनादि, अनुपम, सर्वाधार, सर्वेश्वर, सर्वव्यापक, सर्वान्तर्यामी, अजर, अमर, अभय, नित्य, पवित्र और सृष्टिकर्ता है। उसी की उपासना (ध्यान, वेदों का स्वाध्याय, चिन्तन, मनन, गुण कीर्तन आदि द्वारा) करनी योग्य है। ऋषि दयानन्द ने अपने ग्रन्थ सत्यार्थप्रकाश में ईश्वर के 100 से अधिक गुण, कर्म, स्वभाव व सम्बन्ध वाचक नामों का उल्लेख किया है। उनके वेदभाष्य व आर्याभिविनय आदि ग्रन्थों में भी ईश्वर के गुणों से सम्बन्धित अनेकानेक नामों का वर्णन हुआ है। ऐसा वर्णन विश्व साहित्य में कहीं नहीं मिलता। ऋषि दयानन्द ने जो लिखा है वह सब सत्य एवं प्रामाणित है। ईश्वर ही संसार में सब मनुष्यों के लिए यथार्थस्वरूप में जानने व प्राप्त करने योग्य है। ईश्वर की स्तुति, प्रार्थना, उपासना तथा वेदों के स्वाध्याय आदि के द्वारा ही वह जाना व प्राप्त किया जाता है। ईश्वर की उपासना से मनुष्य के ज्ञान में वृद्धि, आत्मबल की प्राप्ति, आत्मा व शरीर की उन्नति, सामाजिक उन्नति, ईश्वर के सान्निध्य की प्राप्ति सहित उसका साक्षात्कार, परजन्म में मनुष्य योनि व उत्तम परिवेश में जन्म, मोक्ष व आनन्द की प्राप्ति सहित आवागमन के दुःख से मुक्ति मिलती है। यह लाभ वेदों के अध्ययन सहित वेद की शिक्षा के अनुसार आचरण करने से प्राप्त होते हैं। इतर पद्धतियों से यह लाभ वस्तुतः प्राप्त नहीं होते। अतः वेद एवं वैदिक धर्म हमें इन सब आवश्यक बातों का ज्ञान कराने व इनको प्राप्त करने की प्रेरणा करने से हमें सबसे अधिक प्रिय हैं।

वेदाध्ययन से हमें अपनी आत्मा का भी यथार्थ बोध होता है। हमारी आत्मा भी अनादि, नित्य, अविनाशी, जन्म-मरण धर्मा व अन्त-नाश-अभाव रहित है। आत्मा का क्रमशः जन्म, मरण व पुनर्जन्म होता रहता है। यह जन्म व पुनर्जन्म हमारे मनुष्य जन्म के कर्मों के अनुसार होता है। मनुष्य योनि कर्म भोगने व ज्ञान प्राप्त कर मोक्ष प्राप्ति के लिये प्रयत्न करने की दृष्टि से उभय योनि है। अन्य योनियां केवल कर्म फल का भोग करने वाली योनियां हैं। हमारी आत्मा वा जीव सत्य अर्थात् सत्तावान पदार्थ है। जीवात्मा चेतन पदार्थ है। आत्मा एकदेशी, ससीम, कर्म करने में स्वतन्त्र तथा फल भोगने व पुजर्नन्म में मनुष्यादि जन्म प्राप्त करने में परतन्त्र है। सभी मनुष्य योनि में उत्तम परिवेश में जहां सुख अधिक हो और दुःख न हों या अत्यन्त अल्प हों, वहां जन्म लेना चाहते हैं परन्तु ऐसा होना हमारे कर्मों पर निर्भर करता है। श्रेष्ठ कर्मों से श्रेष्ठ योनि व परिवेश में जन्म प्राप्त होता है अन्यथा हमें मनुष्येतर भोग योनियों में भी जन्म लेना पड़ता है। ईश्वरोपासना, अग्निहोत्र यज्ञ, पितृयज्ञ, अतिथियज्ञ तथा बलिवैश्वदेव-यज्ञ सहित परोपकार तथा दान आदि के कार्यों से मनुष्य की आत्मा श्रेष्ठ कर्मों से युक्त होकर उच्च गति व मोक्षगामी बनती है। यह सत्य ज्ञान भी हमें वेद व वैदिक धर्म से प्राप्त होने के कारण वेद और वैदिक धर्म हमें संसार की अन्य वस्तुओं में सबसे प्रिय हैं।

वेद पुनर्जन्म को मानते हैं जो कि तर्क एवं युक्ति सिद्ध सिद्धान्त है। वेद गुण, कर्म व स्वभाव के अनुसार वर्ण व्यवस्था के पोषक है। जन्मना जातिवाद का पोषण वेदों से नहीं होता। यह कृत्रिम व हानिकारक व्यवस्था है। इससे मनुष्यों के साथ न्याय नहीं अपितु पक्षपात होता है जिससे यह त्याज्य है। वेद, वैदिक धर्म और आर्यसमाज इस जन्मना जाति व्यवस्था के पोषक नहीं है। वैदिक धर्म में मनुष्य के सोलह संस्कार होते हैं। अन्य मत-मतान्तरों में इसके अनुरूप सभी संस्कार नहीं होते। वैदिक धर्म में किसी भी पशु व पक्षी आदि के मांस खाने का सर्वथा निषेध है। हम व हमारे सभी परिवार जन इस सिद्धान्त का मन, वचन व कर्म से पालन करते हैं। वेद गुण, कर्म व स्वभाव के अनुसार युवावस्था में विवाह का विधान करते हैं तथा गृहस्थ जीवन में गृहस्थ के नियमों का पालन करते हुए जीवनयापन का सन्देश देते हैं। वैदिक धर्म में सबको वेदोपदेश ग्रहण करने, वदेाध्ययन करने, दूसरों को कराने सहित सबको मिलकर शुद्धता के नियमों का पालन करते हुए एक साथ बैठ कर भोजन करने का विधान है। इसी विधान के अनुसार ऋषि दयानन्द ने एक नाई, जो जन्म की जाति से दलित था, उसके द्वारा दी गई सूखी रोटी खाकर सन्देश दिया था कि मनुष्य को शुद्धता का ध्यान रखकर व पवित्र कमाई से प्राप्त भोजन का सेवन करना चाहिये व अपने सब भाई व बहिनों के हाथ का भोजन करना चाहिये। आज के समय में यह सफल हुआ दीखता है। ऐसे अनेकानेक कारणों से हमें ईश्वरीय ज्ञान वेद, वैदिकधर्म तथा वैदिक धर्म के प्रचारक आर्यसमाज विशेष रूप से प्रिय हैं। हमें गर्व है कि हम ईश्वर के सत्यस्वरूप में विश्वास रखने वाले वैदिक धर्म के अनुयायी हैं। हम पूरे विश्व को अपना परिवार मानते हैं और सबके कल्याण की भावना रखते हैं। सभी जीव जो मनुष्य सहित पशु, पक्षी, कीट, पतंग आदि नाना सहस्रों योनियों में विद्यमान है वह सब परमात्मा की सन्तानें होने से हमारे बन्धु व भ्रातृ तुल्य हैं। इन कारणों से हमें वैदिक धर्म सबसे अधिक प्रिय है और हम चाहते हैं कि संसार के सभी लोग वैदिक धर्म को अपनायें एवं विश्व में सुख व शान्ति की वृद्धि करें। ओ३म् शम्।

-मनमोहन कुमार आर्य

माका अर्थात भृंगराज

माका अर्थात भृंगराज आयुर्वेदात याचा आवाज रानावनात शेतात बांधावर माका अर्थात भृंगराज मीळतो. यात ईतके रसायने आहेत की गाईचे दुध व माकारस तुम्...