Wednesday, 6 November 2019

ज्ञानियेचा राजा गुरू-महाराज

|| ज्ञानियेचा राजा गुरू-महाराज ||                           
       *"रोज विसरावा तो अहंकार*
        *नित्य स्मरावा तो निरंकार।*
        *काम,क्रोध करतो सर्वनाश*
        *अती लोभात होतो विनाश।*
        *हृदयात ठेवा भाव निस्वार्थ*
        *अनुभवावे सुख ते परमार्थ।*
        *मितभाषी असतो सदासुखी*
        *व्येर्थ बोलेल तो होईल दु:खी।*
        *भगवंत नामास रोज स्मरावे*
        *मायबापास कधी न भुलावे।*
        *मनुष्य जन्म मिळतो एकवार*
        *रामनामात सुख ते अपरंपार."*

            🌹🌹🌹🌹
         😊 *राम कृष्ण हरी*😊🙏

गाय के गोबर का भस्म

*गाय के गोबर का भस्म*

अगर आप गौ-भस्म को ध्यान से पढ़ेगें तो पायेंगे कि यह गौ भस्म ( राख ) आपके लिए कितनी उपयोगी है । साधू -संत लोग संभवतः इन्ही गुणों के कारण इसे प्रसाद रूप में भी देते थे । जब गोबर से बनायीं गयी भस्म इतनी उपयोगी है तो गाय कितनी उपयोगी होगी यह आप सोच सकते है । आपको एक लीटर पानी में 10-15 ग्राम यानि 3-4 चम्मच भस्म मिलाना है , उसके बाद भस्म जब पानी के तले में बैठ जाये फिर इसे पी लेना है । इससे सारे पानी की अशुद्धि दूर हो जाएगी और आपको मिलेगा इतने पोषक तत्व । यह लैबोटरी द्वारा प्रमाणित है ।
* तत्व रूप / ELEMENT FORM
१. ऑक्सीजन O = 46.6 % 
२. सिलिकॉन SI = 30.12 %
३. कैल्शियम Ca = 7.71 % 
४. मैग्नीशियम Mg = 2.63 % 
५. पोटैशियम K = 2.61 %
६. क्लोरीन CL = 2.43 %
७. एल्युमीनियम Al = 2.11 %
८. फ़ास्फ़रोस P = 1.71 %
९. लोहा Fe = 1.46 %
१०. सल्फर S =1.46 %
११. सोडियम Na = 1 %
१२. टाइटेनियम Ti = 0.19 %
१३. मैग्नीज Mn =0.13 %
१४. बेरियम Ba = 0.06 % 
१५. जस्ता Zn = 0.03 %
१६. स्ट्रोंटियम Sr = 0.02 % 
१७. लेड Pb = 0.02 %
१८. तांबा Cu = 80 PPM 
१९. वेनेडियम V=72 PPM
२०. ब्रोमिन Br = 50 PPM
२१. ज़िरकोनियम Zr 38 
आक्साइड रूप :-
१. सिलिकाँन डाइऑक्साइड -
SIO2 = 64.44%
२. कैल्शियम ऑक्साइड 
CaO =10.79 %
३. मैग्नीशियम ऑक्साइड 
MgO = 4-37 %
४. एल्युमीनियम ऑक्साइड
AI2O3 = 3.99%
५. फास्फोरस पेंटाक्साइड 
P2O5 = 3.93%
६. पोटेशियम ऑक्साइड 
K2O = 3.14 %
७. सल्फर ऑक्साइड 
SO3 = 2.79% 
८. क्लोरीन CL=2.43 %
९. आयरन ऑक्साइड
Fe2O3=2.09% 
१०. सोडियम ऑक्साइड 
Na2O = 1.35 %
११. टाइटेनियम ऑक्साइड 
TiO2 = 0.32%
१२. मैंगनीज ऑक्साइड 
MnO = 0.17 %
१३. बेरियम ऑक्साइड 
BaO = 0.07 %
१४. जिंक ऑक्साइड 
ZnO = 0.03% 
१५. स्ट्रोंटियम ऑक्साइड 
SrO = 0.03%
१६. लेड ऑक्साइड 
PbO = 0.02%
१७. वेनेडियम ऑक्साइड 
V2O5 = 0.01 %
१८. कॉपर ऑक्साइड 
CuO = 0.01%
१९. जिरकोनियम ऑक्साइड 
ZrO2 =52 PPM
२०. ब्रोमिन Br = 50 PPM
२१. रुबिडियम ऑक्साइड
शायद आपको मेरी बात समझ में आ चुकी होगी कि शरीर में आक्सीजन की मात्रा को बढ़ाने के लिए यह गोबार की भस्म कितनी उपयोगी है ।
इसको बनाने का तरीका है सही कंडो से देशी गाय के घी व चावल से अग्निहोत्र सही समय पर करे

वृषभोत्सव

*वृषभोत्सव* : 

वेदो मे भी बैल,नंदी का पूजन विधी बताया है। भारतीय सांस्कृतीक विश्वविद्यालय, तिरूपती,चि. कौंटीण्य ने यह खोज कि है।

*वृषभ उत्सव*कार्तिक मास का प्रथम दिवस लघुदा प्रतिपदा कहा जाता है।
लघुदा का अर्थ है डंडा। ऋषभ के सींघों को तेल  का लेप लगाने के पश्चात हल्दी पाउडर और फूलों की सुगंधी से सुसज्जित कर उसे गांव में भ्रमण कराते हैं।

           ‌‌ प्रक्रिया की महत्ता

किसान गहनों से सुसज्जित ,चंदन का लेप  और गेरुआ वस्त्र धारण कर मधुर संगीत बजाते हुए  सुसज्जित वृषभ के साथ गांव में भ्रमण करते हैं ।
इससे गांवों में खुशहाली और संपन्नता आती है , नकारात्मक शक्तियां दूर भागती हैं।
(कृषि पराशर १०१)

हम आज आपका सुगंधित पुष्प माला आदि से पूजन करते हैं। कृपया आप हमारे लिए शुभ फलदाई हों। हे  गुणसंपन्न प्रतिभावान आप हमारे लिए सर्वदा रक्षक हों।
किसी भी जाति धर्म संप्रदाय से परे।
हम अपने अन्नदाता किसान को प्रसन्न और सम्मानित रखना चाहते हैं।
आइए हम सब मिलकर अपने इस परंपरागत त्यौहार को अपने देश की संपदा और किसानों की खुशी के लिए मिलकर मनाएं।

धर्म के रक्षक ( वृषभ) और किसान का सम्मान ही इस आयोजन का प्रयोजन हो.

*वृषभ उत्सव*कार्तिक मास का प्रथम दिवस लघुदा प्रतिपदा कहा जाता है।
लघुदा का अर्थ है डंडा। ऋषभ के सींघों को तेल  का लेप लगाने के पश्चात हल्दी पाउडर और फूलों की स: अनुभूति/ग्रहणबोध

1. प्लास्टि का यथासंभव वर्जन : यह हमारे पशुओं के स्वास्थ्य के लिए हानिकारक है।
(प्लास्टिक यथासंभव प्रयोग में ना लाएं)

२. खेती और बैलगाड़ी हेतु वृषभ का उपयोग करने वाले सज्जन महानुभाव  समाज में सम्मानित हों।

३. गायों के लिए कृत्रिम शुक्राणु न अपनाएं।
प्रजनन की प्राकृतिक प्रक्रिया को अपनाएं।
(सप्तऋषियों के सात अलग-अलग गोत्र हैं और प्रत्येक गोत्र गाय और एक वृषभ के रूप में परिलक्षित है। कृत्रिम शुक्राणु से गाय और वृषभ में यह गोत्र परिलक्षित नहीं हो पाता है)

४. प्रत्येक गांव में एक वृषभ होना ही चाहिए और अगली नई पीढ़ी के जनन  हेतु उसे कम से कम 3 वर्ष उस गांव में रहना चाहिए.

५. कृषि शास्त्र के अनुसार मृगशिरा नक्षत्र  सोमवार, बुधवार ,बृहस्पतिवार और शुक्रवार को खेतों की जुताई करने से फसल अच्छी आती है।

किसान को निश्चित रूप से अधिक उपज और धन संपदा की प्राप्ति होती है। 

यज्ञ संस्कार

यज्ञ
खूप खूप खूप महत्वाचा लेख आहे हा. अवश्य वाचा.

यज्ञ हा संस्कार वेदकाळापासून भारतात अस्तित्वात आहे. उष्णता व ध्वनी ही उर्जेची अंगे मानली जातात. ह्या उष्णता व ध्वनीच्या उर्जेचा उपयोग यज्ञाच्या अनेक प्रकारातून सामान्यांच्या जीवनासाठी, आरोग्यासाठी व्हावा ह्यासाठी यज्ञ ही संकल्पना भारतीय संस्कृतीत चपखलपणे बसवण्यात आल्याचे आधुनिक विज्ञानाला आढळून आले आहे. सर्वसामान्य जनतेने ते अंगिकारले म्हणून यज्ञ हा ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी करावा लागतो. त्यासाठी ईश्वराची मंत्राद्वारे स्तुती करावी लागते, निसर्गाने जे जे उपयुक्त आपल्याला दिले ते अग्नीद्वारे ईश्वराला अर्पण करणे इ. गोष्टी प्राचीन परंपरेत आपल्याला सांगितल्या आहेत. आपला जन्म ते मृत्यु ह्या प्रवासात्त त्या समाविष्ट केलेल्या आहेत व त्याकरता अनेक उपक्रम पण शोधले गेले आहेत. उदा. जन्मानंतर नक्षत्रशांत वा आयुष्यहोम हा यज्ञ वा होम मुलाच्या जन्मापासून ते पुढील आयुष्यप्रवास निरोगी व्हावा ह्याकरता करण्यास सांगितलेला आहे. त्यानंतर धन्वंतरी होम, मृत्युंजय होम हे ही चांगल्या प्रकृतीसाठी, दीर्घायुष्यासाठी करतात. मग मुंजीत, लग्नात, मुलीसाठी लज्जाहोम, घरासाठी वास्तूशांत इ. करण्यास सांगितले आहेत.

पण हे झाले छोटे यज्ञ. समाजकल्याण, पर्यावरण, आरोग्य ह्यासाठी शतचंडी, महाचंडी, रुद्रयाग, पर्यावरणासाठी सोमयाग, पर्जन्ययाग ह्यासाठी प्रसंगारूप मोठे यज्ञ केले जातात. छोट्या यज्ञात होमकुंड पात्राचा उपयोग अग्नी प्रज्वलनासाठी केला जातो तर मोठ्या यज्ञात विटांचे अग्निकुंड बऱ्याच भूमिती आकृतीत वापरले जाते. पूर्वी विशिष्ट लाकडांचे घर्षण करून अग्नीप्रज्वलित करत असत. त्या अग्नीत औषधी तत्त्वे असलेल्या अनेक गोष्टींची आहुती म्हणजे गायीचे तूप, सालीच्या लाह्या, तांबडे तीळ, तांदूळ, समिधा म्हणून आंबा, वड, पिंपळ, औदुंबर, मंदार, देवदार इ. वृक्षांच्या खाली पडलेल्या कांड्या, दुर्वा हवन म्हणून अग्नीत अर्पण करत. ह्या आहुत्या देताना मंत्रोपचार विशिष्ट स्वरात म्हणतच त्याचे हवन केले जाते. यज्ञ लहान असल्यास 3 ते 4 तासाचा अवधी व मोठा यज्ञपूर्ण करण्यास 3 ते 7 दिवस अवधी लागतो.आताच्या आधुनिक वैज्ञानिक दृष्टीने जगणार्या जगात ह्यापैकी आपल्याला सहज जमणारा असा कोणता यज्ञ विधी आहे याचा आम्ही शोध घेतला असता 'अग्निहोत्र'ह्या यज्ञविधीने आमचे लक्ष्य वेधले. सर्व यज्ञात जागा, मनुष्यबळ, वेळकाळ, भरपूर यज्ञसामुग्री त्यामुळे खर्च, लागणारा पैसा इ. गोष्टी भरपूर प्रमाणात लागतात. ह्या सर्व यज्ञात मनःशांती, आरोग्य, पर्यावरण रक्षण होते. सामान्यातल्या सामान्य माणसाला तेच सर्व उद्देश "अग्निहोत्र'ने सुद्धा लाभू शकतात हेही आमच्या ध्यानात आल्यावर वैज्ञानिक दृष्टीने त्याची उपयुक्तता सिध्द करण्याचे काम आम्ही गेले 5-6 वर्षे करत आहोत. त्याचे सर्व फायदे पूर्ण वैज्ञानिक छाननी करून आधुनिक वैज्ञानिक कसोट्यांवर पूर्ण यशस्वी करून वैज्ञानिक जगतासमोर यशस्वीपणे मांडण्यात यशस्वी झालो. ती माहिती सर्व सामान्यापर्यंत देण्यासाठी हा लेखनप्रपंच ह्या लेखाद्वारे मी करत आहे.

"अग्निहोत्र' हा रोज केला जाणारा वैदिक संस्कृतीतला एक विधी आहे. अग्निहोत्र इतर यज्ञांच्या तुलनेत अतिशय सोपा यज्ञ आहे जो सामान्यातल्या सामान्य माणूस सहज करू शकतो. त्याला कोणतीही अट नाही. अग्निहोत्र हा विधी घरी, दारी, शेतावर, कार्यालयात अगदी 10 मिनिटात करता येतो.ह्या यज्ञाला जास्तीत जास्त रु. 3/- ते रु. 5/- इतका खर्च येतो.अग्निहोत्रासाठी सुर्योदय व सूर्यास्त ह्या दोन्ही वेळाउपयुक्त आहेत. शक्यतो त्या काटेकोर पाळल्यास त्याचे फायदे प्रचंड आहेत.अग्निहोत्रासाठी खालील गोष्टी लागतात.१. तांब्याचे पिरॅमिड पद्धतीचे हवन पात्र२. गाईच्या दुधाचे शुद्ध तूप २-३ चमचे३. गाईच्या शेणाच्या गोवर्या ४-५ तुकडे४. हातसडीचे अख्खे तांदूळ दाणे ४-५ ग्रॅमसूर्योदयाचेवेळी ह्या तांब्याच्या पात्रात गाईच्या गोवऱ्यांवर थोडे तूप लावून त्या पेटवून त्यामध्ये गाईच्या तुपात भिजवलेले तांदूळ दाणे खालील मंत्र म्हणत हवन म्हणून अर्पावे लागतात. सूर्याय स्वाहाः | सूर्याय इदम्नमम || प्रजापतये स्वाहाः | प्रजापतये इदम् न मम || सूर्यास्तावेळी अग्निहोत्र करावयाचे असल्यास खालील मंत्र म्हणावे लागतात. अग्नये स्वाहाः | अग्नये इदम्नमम || प्रजापतये स्वाहाः | प्रजापतये इदम्नमम || हे सर्व अर्पण केल्यावर पाच मिनिटे शांतपणे अग्नीसमोर बसणे.अग्निहोत्राचे परिणाम पाहण्यासाठी मुद्दाम आम्ही पर्यावरणग्रस्त भाग निवडला जेथे हवेचे प्रदूषण प्रचंड प्रमाणावर आढळते. तो भाग म्हणजे पुण्यातील रमणबाग हायस्कूल, शनिवार पेठ. अग्निहोत्राचे परिणाम जाणून घेण्यासाठी परिसरातील हवेच्या विश्लेषणाचे पूर्वमापन करण्यात आले. 

अग्निहोत्र प्रयोगाची खालील उदिष्ट्ये ठरवण्यात आली...१. अग्निहोत्रामुळे होणारे आकाश व उष्णता उर्जेतील बदल२. अग्निहोत्र धुराचा सभोवतालच्या सूक्ष्मजंतूंवर परिणाम३. अग्निहोत्र धुराचा पर्यावरणातील हवेतील प्रदूषणावर होणारा परिणाम४. अग्निहोत्र धूर व राखेचा रोपांच्या/बी, बियाण वाढीवर होणारा परिणाम५. अग्निहोत्र राखेचे औषधी गुणधर्म६. अग्निहोत्र राखेने पाणी शुद्धीकरण. हे प्रयोग शाळेतील वर्गात करण्यात आले ज्यामध्ये शाळेतील मुलांनी, शिक्षकांनी, शाळेच्या मुख्याध्यापकांनी मनापासून भाग घेऊन उत्तम साथ दिली.माझ्या मार्गदर्शनाखाली या प्रयोगाकरता फग्युर्सन महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान प्राचार्यांची, तेथील विद्यार्थ्यांची, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रयोगशाळा व प्राध्यापकांची मदत घेण्यात आली व त्यासाठी प्रज्ञा विकास मंचाच्या 'फ्रॉस्ट' ह्या संस्थेने पुढाकार घेऊन आर्थिक सहाय्य केले. सर्व आधुनिक विज्ञान यंत्राद्वारे अग्निहोत्राचे खालील फायदे जगासमोर मांडण्यात आम्ही यशस्वी ठरलो. अग्निहोत्राने प्रकाश उर्जेतील बदल हा लक्स मीटरच्या साह्याने मोजण्यात आला. अग्निहोत्राच्या धुराचे सभोवतालच्या सूक्ष्मजंतूंवर होणारे परिणाम अभ्यासण्यासाठी यज्ञाच्या आधीच्या व नंतरच्या जंतूची संख्या मोजण्यात आली त्यामुळे जवळजवळ 90% सूक्ष्मजंतूची वाढ अग्निहोत्राने थांबत असल्याचे सिद्ध झाले. प्रयोगासाठी निवडण्यात आलेली जागा रहदारीच्या गजबजलेल्या ठिकाणी असल्याने तेथे हवेचे प्रदूषण प्रचंड असल्याचे आढळले. पण अग्निहोत्र केल्यावर हवेतील घातक सल्फर डाय-ऑक्साईडचे प्रमाण दहा पटीने कमी झाल्याचे आढळून आले. त्यावरून प्रदूषण रोखण्यास अग्निहोत्र मदत करत असल्याचे सिद्ध झाले. रोपांच्या वाढीवर अग्निहोत्राचे परिणाम तपासण्यासाठी मोड आलेल्या बिया अग्निहोत्र खोलीत व शाळेच्या बाहेर परिसरात ठेवण्यात आल्या. इतर परिसरातील बियांपेक्षा अग्निहोत्र वातावरण राख लावून ठेवलेल्या बिया रोपांची वाढ अग्निहोत्र वातावरणात जोमाने व मोठ्या प्रमाणात होते हे आढळून आले. ह्यामुळे शेतीला अग्निहोत्र विधी अत्यंत उपयुक्त आहे हेही सिद्ध झाले. अग्निहोत्राची राख जंतुनाशक असल्याचे आढळून आल्यामुळे जखमा, त्वचारोग ह्यावर ती अत्यंत उपयुक्त ठरते हे ही प्रयोगानिशी सिद्ध झाले. अग्निहोत्र राखेमुळे अशुद्ध पिण्याच्या पाण्यातील जंतू व क्षाराचे प्रमाण ८०% ते ९०% पेक्षा कमी झाल्याचे सर्वसामान्यपणे आढळून आल्यावर अग्निहोत्राचा पाणी शुद्धीकरणासाठीही उपयोग होतो हे सिद्ध झाले.अवघ्या रु. ३/- ते ५/- खर्चात रोज फक्त १० मिनिटे सकाळी वा संध्याकाळी हा अग्निहोत्र विधी करून आपण वरील सर्व फायदे मिळवू शकतो. प्रत्येक घर प्रदूषणविरहीत, जंतू विरहीत करू शकतो, शेतीकरता त्या राखेचाही उपयोग करू शकतो- हे आम्ही जगासमोर सप्रमाण, निष्कर्ष काढून, जागतिक वैज्ञानिक मासिकात प्रसिद्ध करू शकलो व जगात आपल्या पूर्वपारंपारिक विज्ञानाला मानाचे स्थान देऊ शकलो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.ह्यापूर्वी मी पाणी शुद्धीकरणावर वेदात वर्णन केलेल्या १५ वनस्पतींचा उपयोग करून पाणी अगदी "मिनरल वॉटर" इतकं शुद्ध करून त्याची जागतिक पेटंटस मिळवली आहेतच पण त्याकरता सर्वानीच आपल्या ज्ञानावर बौद्धिक गुलामगिरी नबाळगता विश्वास ठेवणे आवश्यक आहे. 

ह्या अभ्यासा दरम्यान जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड, फ्रांस, पोलंड, झेकस्कलोकोव्हीया, जपान, सिंगापूर, पेरू, स्विझर्लंड, स्पेन, कॅनडा इ. ७० देशांनी अग्निहोत्र ह्या भारतीय संकल्पनेचा स्वीकार केला असून त्यांनी विविध विज्ञान मासिकात त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध करणे चालू केले आहे. त्यांनी ह्यावरील शेतीला Home Farming Technique असे नावही दिले आहे.दुर्दैवाने भारतीय प्राचीन विज्ञानातील अणुशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, आरोग्यशास्त्र, विमानशास्त्र, धातूशास्त्र, बांधकाम, शिल्पशास्त्र याचा पुरेपूर उपयोग वर विदीत केलेल्या देशांतील शास्त्रज्ञांनी करून घेऊन त्याचीच जागतिक पेटंटस् नोंदवलेली आपला झोपी गेलेल्या, गुलामगिरी मानसिकतेच्या शास्त्रज्ञांना आढळू लागली आहेत.परवाच महालक्ष्मी मूर्तीवरती मूर्ती संवर्धनासाठी कोल्हापूरी लेप चढवण्यात आला. तो लेप आपल्या पूर्वजांनी 'वज्रलेप' म्हणून २००० वर्षापूर्वी तयार केला होता- तोच आपल्या शास्त्रज्ञांनी वापरला आहे. नुकतेच ह्याच महिन्यात इंग्लंडस्थित 'पॅनगयिया' ह्या कंपनीने आपल्या पारंपारिक विज्ञानावरून केस गळतीवरचे औषध निर्माण करून त्याचे जागतिक पेटंट मिळवण्याचा प्रयत्न केला, त्या करता आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय कोर्टात दाद मिळवून ते रद्द करण्याचा उपद्व्याप करावा लागला. आपल्याच वैभवशाही प्राचीन विज्ञानावर आपल्या शास्त्रज्ञांचा विश्वास नसल्याने तेच ज्ञान गोर्या लेखणीतून बाहेर पडल्यावर धन्य धन्य म्हणणारे मग स्वीकारणारे असे शास्त्रज्ञ पाहिल्यावर हाती असलेल्या सोन्याची किंमतच न कळल्याने आपण 'कथिलाचा वाळा' हाती बाळगून आहोत असे खेदाने म्हणावे लागते.

रहस्य ...कैलास पर्वताचे...

*रहस्य ...कैलास पर्वताचे...* 🌞
कैलास पर्वत ट्रान्सहिमालीयन आणि चीन च्या तिबेट भागात वसलेला आहे.
६,६३८ मीटर ( २१,७७८ फुट ) इतकी उंची असलेला हा पर्वत जगातील सगळ्यात अधिक रहस्यमयी पर्वत मानला जातो.
ह्याला कारण त्याच अनेक धर्मामधील पवित्र स्थान आणि त्या जोडीला त्याच्या भोवती अनुभवायला येणाऱ्या गोष्टींमुळे त्याच्य रहस्यमयी रूप अजून गडद झालं आहे.
एवरेस्ट हे जगातील सर्वाधिक उंचीच शिखर (८८५० मीटर) आजवर अनेक लोकांनी सर केलं आहे.
पण कैलास पर्वत हे आजही कोणत्याच मानवाने सर केलं गेलेलं नाही.
जिकडे ८८५० मीटर पेक्षा जास्त उंचीच शिखर सर केलं जाते तिकडे ६६३८ मीटर उंची असलेलं कैलास पर्वत सर करायला अडचण यायला नको पण कैलास पर्वत हा इतक्या रहस्यांनी वेढलेला आहे की आज तिकडे जाणं हेच पूर्णतः निषिद्ध अथवा बंद केलं गेलं आहे.
कैलास पर्वताला बोन, बौद्ध ,हिंदू आणि जैन धर्मात अतिशय पावित्र्याच स्थान आहे.
हिंदू धर्मात कैलास पर्वत हा आपल्या प्रकृतीचा निर्माता आणि त्या प्रकृतीला नष्ट करण्याची क्षमता असणाऱ्या श्री शंकराच निवासस्थान मानलं गेलं आहे.
त्यामुळेच कैलास पर्वतावर चढाई करण हे हिंदू धर्मात निषिद्ध मानलं गेलं आहे.
इतर धर्मांच्या धार्मिक प्रथेतही कैलास पर्वत हा कोणत्याही मानवासाठी निषिद्ध मानला गेला आहे.
पण असं असताना १९ व्या आणि २० व्या शतकाच्या सुरवातीला जगातील अनेक साहसी गिर्यारोहकांनी हे शिखर सर करण्याचा प्रयत्न केला.
पण एकालाही ह्यात यश आलं नाही.
ह्यातील एक कर्नल विल्सन ह्यांनी शिखरावर जातानाचा अनुभव आपल्या शब्दात लिहून ठेवला आहे.
ते म्हणतात, 
“Just when I discovered an easy walk to the summit of the mountain, heavy snow began to fall, making the ascent impossible.”
ह्या शिवाय रशियन गिर्यारोहक सर्जी क्रिस्तीकोव ला आलेला अनुभव तर खूपच विलक्षण आहे, सर्जी म्हणतो,
“When we approached the foot of the mountain, my heart was pounding. I was in front of the sacred mountain, Mount which says it cannot be beat.
I felt extremely emaciated and suddenly I became captivated by the thought that I do not belong on this mountain, it must necessarily come back! As soon as we started the descent, I felt liberated.”
कैलास पर्वताला भेट देणाऱ्या अनेकांना आपले केस व नख अचानक खूप वेगाने वाढण्याचा अनुभव आलेला आहे.
अवघ्या १२ तासात केस आणि नख जितकी २ आठवड्यात वाढतात तितक्या वेगाने त्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
ह्या पर्वताच्या आजूबाजूला असणाऱ्या हवेमुळे इकडे अतिशय वेगात वय वाढते.
सर्बिया मधील काही गिर्यारोहकांनी ह्यावर चढाई करण्याचा प्रयत्न केला पण अचानक त्याचं वय वाढत असल्याचा त्यांना अनुभव आला.
ते माघारी फिरले पण एका वर्षातच त्या सर्वांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला.
अनेक रशियन संशोधकांनी कैलास पर्वताचा खूप अभ्यास केला.
१९९९ साली रशियन नेत्ररोग विशेतज्ञ एरनेस्ट मुलाडेशेव ह्यांनी कैलास पर्वताचा अभ्यास करण्यासाठी एक मोहीम आखली. ह्या मोहिमेत जीओलॉजी, इतिहास, फिजिक्स मधील अनेक तज्ञ भाग होते.
कैलास पर्वताच्या पायथ्याशी अनेक महिने अभ्यास केल्यावर त्यांनी मत मांडल की कैलास पर्वत एक मानवनिर्मित पिऱ्यामिड आहे.
ह्याच्या भोवती अनेक लहान पिऱ्यामिड ची श्रुंखला असून हे सगळं एका असामान्य घटनेचा भाग आहेत.
एरनेस्ट ह्यांनी लिहिलं आहे,
“It is hard for me to discuss this topic from a scientific point of view.
But I can quite positively say that Kailash complex is directly related to life on Earth, and when we did a schematic map of the ‘City of the Gods,’ consisting of pyramids and stone mirrors, we were very surprised – the scheme was similar to the spatial structure of DNA molecules.”
कैलास पर्वताला सगळ्या जगाच केंद्रबिंदू मानलं गेलं आहे.
फिजिकल जग आणि स्पिरीच्युअल जग जिकडे मिळते त्या स्वर्गाचा रस्ता कैलास पर्वतावर आहे असं म्हंटल जाते.
म्हणून ह्या पर्वताच अनन्यसाधारण महत्व जगातील बिलियन लोकांच्या मनात आहे.
२००१ साली चीन सरकारने एका स्पेन च्या टीम ला ह्या पर्वतावर मोहीम आखण्यास परवानगी दिली होती.
पण आंतरराष्ट्रीय स्तरावर कैलास पर्वताच पावित्र्य लक्षात घेता त्या दबावाखाली चीन सरकारला अश्या मोहिमांवर कायस्वरूपी बंदी आणावी लागली.
कैलास पर्वताच्या बाजूला दोन जलायश आहेत.
त्यातील एक आहे ४५९० मीटर ( १५,०६० फुट) उंचीवर असलेल जगातील सर्वाधिक उंचीवरच मानसरोवर.
४१० चौरस किमी क्षेत्रफळ असलेलं, ९० मीटर खोल असलेलं हे सरोवर गोल आहे.
ह्यातून ब्रह्मपुत्रा, इंडस, घागरा ह्या नद्यांचा उगम होतो. मानसरोवर च पौराणिक महत्व खूप आहे.
पण त्याच्या फक्त ३.७ किलोमीटर अंतरावर असलेलं राक्षसतळ मात्र ह्या पेक्षा पूर्णतः वेगळं आहे.
राक्षसतळ हे रावणाने शंकराला प्रसन्न करताना बनवलं गेल्याची कथा आहे.
त्यामुळे ह्याच पाणी खारट आहे.
ह्याच्या उत्तरेकडून सतलज नदीचा उगम होतो.
दोन्ही जलाशय इतक्या जवळ असून पण ह्या दोन्ही तळ्यांच्या पाण्यात आणि जैवविविधतेत खूप वेगळेपणा आहे. राक्षसतळ्यात कोणतेही जलचर आणि जल वनस्पतीचं अस्तित्व आढळून येत नाही.
ह्याच पाणी नेहमी अशांत असते. तर मानसरोवर च पाणी अतिशय शांत आहे.
कितीही वारे वाहिले आणि हवेचा जोर असला तरी मानसरोवरा मधील पाणी नेहमीच शांत रहाते.
विज्ञान कितीही पुढे गेलं तरी अजूनही काही प्रश्नांना उत्तर शोधू शकलेलं नाही.
कैलास पर्वताचा एकूणच आकार, त्याच वातावरण तसेच तिथे येत असलेले अनुभव हे सध्या तरी एक रहस्य आहे.
कैलास पर्वताचा उल्लेख अगदी वेदांनमध्ये ही केला गेलं आहे.
त्यातही कैलास पर्वत हा पृथ्वीचा मध्य असल्याच म्हंटल गेलं आहे.
हे शिखर तिबेट इथल्या मिलारेपा ह्या बौद्ध भिक्षूने ९०० वर्षापूर्वी सर केल्याच बोललं जाते.
व त्यांनीही पुन्हा ह्यावर चढाई केली जाऊ नये असं बोलल्याची आख्यायिका आहे.
१९८० ला चीन सरकारने प्रसिद्ध गिर्यारोहक राईनहोल्ड मिसनेर ज्यांनी जगातील ८००० मीटर ( २६,००० फुट) पेक्षा जास्ती उंचीची सगळी म्हणजे १४ शिखर सर केली आहेत त्यांना कैलास पर्वतावर आरोहण करण्यासाठी बोलावलं होतं.
पण त्याने ते निमंत्रण नाकारलं होतं.
राईनहोल्ड मिसनेर ह्यांनी एकदा म्हंटल होतं,
“If we conquer this mountain, then we conquer something in people's souls.
I would suggest they go and climb something a little harder.
Kailas is not so high and not so hard.”
असा हा पवित्र, अदभूत कैलास पर्वत आपल्या सोबत अनेक रहस्य घेऊन आजही हिमालयात उभा आहे.
कैलास मानसरोवर यात्रा आजही अनेक खडतर यात्रांपेकी गणली जाते.
ह्याच कारण ह्याच्या आसपास न कोणता विमानतळ आहे, न रस्ते आहेत, न कोणतं बंदर आहे.
इकडे जायचं असेल तर त्या निसर्गाला शरण जाऊन खडतर पायी प्रवास केल्यावरच ह्या अगम्य पर्वताच दर्शन मानवाला होते.
अश्या ह्या रहस्यमयी पर्वताला माझा नमस्कार...!! 🙏🙏

भारतीय असण्याचा अभिमान वाटावा

आपणा सर्वांना भारतीय असण्याचा अभिमान वाटावा अशी माहिती या मेसेज मधून मिळाली. ती आवडली म्हणून आपणास शेअर करीत आहे.
1. भारताने लावलेले शोध 
------------------------------
A. बुद्धिबळ 
-----------------------------
B. शून्य 
-----------------------------
C. आयुर्वेद - २५०० वर्षांपूर्वी चरकाने लावला 
-----------------------------
D. जलपर्यटन (Navigation)- ६००० वर्षांपूर्वी, Navy हा शब्ददेखील 
संस्कृत शब्द ‘नौ’ ने तयार झाला आहे. 
------------------------------
E. पृथ्वीला सूर्याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस लागतात 
हा शोध खरा भास्कराचार्यांनी शेकडो वर्षांपूर्वी लावला होता.
-------------------------------
F. सर्जरीचा शोध २५०० वर्षांपूर्वी सुश्रुताने लावला होता. त्याकाळी सुश्रुत
आणि त्याचा संघ, मोतीबिंदू, ब्रेन सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, कृत्रिम अवयव
यासारख्या सर्जरी करायचे. 
-----------------------------
G. योग - ५००० वर्षांपूर्वी 
-----------------------------
H. कमर्शिअल आर्टचा शोध बौध भिक्षुकांनी प्रथम भारतात लावला होता
आणि त्यानंतर तो उत्तर आशियात गेला. 
------------------------------
I. IEEE ने सिद्ध केलं आहे की wireless communication चा शोध 
डॉ जगदीश बोस यांनी लावला होता, मार्कोनीने नव्हे.
----------------------------
J. जगातील पहिले विद्यापीठ (university) इ.स. पूर्व ७०० वर्षं – तक्षशीला 
विद्यापीठ जिथे जगभरातून १०,५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घ्यायचे 
आणि ६० हून अधिक विषय शिकवले जायचे.
------------------------------
K. ब्रिटीश राजवट येण्यापूर्वी इ.स. १७१८ ला भारत हा जगातील सर्वात श्रीमंत देश होता.
------------------------------
L. भारताच्या १०,००० वर्षांच्या इतिहासात, 
भारताने कोणत्याही इतर देशावर विनाकारण हल्ला केला नाही. 
------------------------------
M. भारताबाहेर:
i. अमेरिकेतील ३८% डॉक्टर भारतीय आहेत. 
ii. अमेरिकेतील १२% वैज्ञानिक भारतीय आहेत. 
iii. NASA तील ३६% कर्मचारी भारतीय आहेत.
iv. Microsoft चे ३४% कर्मचारी भारतीय आहेत.
v. IBM चे २८% कर्मचारी भारतीय आहेत.
vi. Intel चे १७% कर्मचारी भारतीय आहेत.
vii. Xerox चे १३% कर्मचारी भारतीय आहेत.
-------------------------------
N. अमेरिका, रशिया आणि चीनला स्पर्धा देणारी भारत ही जगातील एकमेव उत्कृष्ट स्पेस एजेन्सी आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यान यशस्वी रीत्या पोहचवणारा भारत पहिला देश आहे आणि या यात्रेचा 
एकंदरीत खर्च हा हॉलीवूड चित्रपट Gravity च्या खर्चापेक्षाही कमी होता. २००८ मध्ये एकाच प्रयत्नात १० उपग्रह अंतराळात स्थिर करून भारताने वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. 
------------------------------
O. Satelite मध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. 
-------------------------------
P. दुध, काजू, नारळ, चहा, आलं, हळद आणि काळीमिरी उत्पादनात भारताचा पहिला तसेच गहू, तांदूळ, शेंगदाणे, साखर आणि मत्सोत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. 
-------------------------------
Q. जगातील सर्वाधिक गुराढोरांची संख्या भारतात आहे. 
------------------------------
R. जगातील सर्वाधिक पोस्ट ऑफिस भारतात आहेत (१.५० लाख)
-------------------------------
S. जगातील सर्वाधिक वैज्ञानिक आणि इंजिनिअर भारतात आहेत. 
-------------------------------
T. हॉटमेल आणि प्लेटीअम चीप चे निर्माते भारतीय आहेत. 
------------------------------
U. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वाधिक रोजगार पुरवणारी संस्था असून १६ करोड ५० लोकांना ती रोजगार पुरवते. १ लाख ९००० किमी इतका विस्तार, ७,००० स्टेशन, दररोज धावणाऱ्या १३,००० ट्रेन, १ लाख वीस हजार पूल असलेली आणि करोडो प्रवाशांची ने आण करणारी जगातील सर्वात मोठी यंत्रणा म्हणजे भारतीय रेल्वे.
------------------------------
M. एक वर्षाला ४०० हून अधिक चित्रपट निर्माण करणारी, ७२ लाख लोकांना रोजगार पुरवणारी आणि ६,००० करोड हून अधिक वार्षिक मिळकत असलेली बॉलीवूड ही जगातली एकमेव फिल्म इंडस्ट्री आहे. 
------------------------------
V. मुंबई डबेवाल्यांच्या अचूकतेच प्रमाण ९९.९९९९९९ टक्के इतकं आहे. दररोज ३,५०० डबेवाले १.५ लाख ऑफिस कर्मचार्यांना अचूकपणे डबे
पुरवतात. असं उदाहरण जगात दुसरं नाही.
o.१३ लाख खाडी फौज आणि १८ लाखाची राखीव इतकी मोठी फौज असलेलं भारतीय लष्कर हे जगातील एकमेव लष्कर आहे. 
-------------------------------
W. स्टेट बँक ऑफ इंडिया ही जगातील सर्वाधिक शाखा असलेली एकमेव बँक आहे. 
----------------------------
X. टाटा, SBI, इन्फोसिस या जगातील उच्च २०० कंपन्यातील यादीत पहिल्या ५० मध्ये आहेत. 
------------------------------
Y. डुंगारपुरच्या स्वयंसेवकांनी २४ तासात ६ लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम नोंदविला आहे. 
------------------------------
Z. भारतीय BCCI ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संस्था आहे.
------------------------------
 जगातील सगळ्यात मोठी बुद्धिमान तरुण लोकसंख्या भारतात आहे. ही लोकसंख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. 
------------------------------
B. प्रचंड गड-किल्ले, स्मारके आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे. 
-----------------------------
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 
१८ प्रमुख भाषा,
१,६०० द्वितीय भाषा,
२९ प्रमुख सण, 
६,४०० जाती आणि उपजाती
 ७ संघराज्य,
२९ राज्य,
६ मोठे धर्म, 
५२ मोठ्या जमाती
इतकी प्रचंड विविधता असून एकात्मता जपणारा भारत हा जगातील एकमेव देश आपणा सर्वांना भारतीय असण्याचा अभिमान वाटावा अशी माहिती या मेसेज मधून मिळाली.
ती आवडली म्हणून आपणास शेअर करीत आहे.
🙏 *Be Pround To Be an Indian*🙏

जरा सोचिये हमने क्या किया ?

*जरा सोचिये हमने क्या किया*

*1.*  चोटियां छोड़ी ,
*2.*  टोपी, पगडी छोड़ी ,
*3.*  तिलक, चंदन छोड़ा
*4.*  कुर्ता छोड़ा ,धोती छोड़ी ,
*5.*  यज्ञोपवीत छोड़ा ,
*6.*  संध्या वंदन छोड़ा ।
*7.*  रामायण पाठ, गीता पाठ छोड़ा ,
*8.*  महिलाओं, लडकियों ने साड़ी छोड़ी , बिछिया छोड़े , चूड़ी छोड़ी , दुपट्टा, चुनरी छोड़ी , मांग बिन्दी छोड़ी ।
*9.*  पैसे के लिये, बच्चे छोड़े (आया पालती है)
*10.*  संस्कृत छोड़ी , हिन्दी छोड़ी ,
*11.*  श्लोक छोडे, लोरी छोड़ी ।
*12.*  बच्चों के सारे संस्कार (बचपन के) छोड़े ,
*13.* सुबह शाम मिलने पर राम राम छोड़ी ,
*14.* पांव लागूं, चरण स्पर्श, पैर छुना छोड़े ,
*15.* घर परिवार छोड़े ( अकेले सुख की चाह में संयुक्त परिवार)।

*अब कोई रीति या परंपरा बची है ?* ऊपर से नीचे तक गौर करो, तुम कहां पर हिन्दू हो, भारतीय हो, सनातनी हो, ब्राह्मण हो, क्षत्रिय हो, वैश्य हो

*कहीं पर भी उंगली रखकर बता दो कि हमारी परंपरा को मैनें ऐसे जीवित रखा हैं*
 जिस तरह से हम धीरे धीरे बदल रहे हैं- *जल्द ही समाप्त भी हो जाएंगे।*

*बौद्धों ने कभी सर मुंडाना नहीं छोड़ा!*

*सिक्खों ने भी सदैव पगड़ी का पालन किया!*

*मुसलमान ने न दाढ़ी छोडी और न ही 5 बार नमाज पढ़ना!*

*ईसाई भी संडे को चर्च जरूर जाता है!*
फिर *हिन्दू अपनी पहचान-संस्कारों से क्यों दूर हुआ ?* 

*कहाँ लुप्त हो गये* - *गुरुकुल की शिखा*, *यज्ञ*, *शस्त्र-शास्त्र*, *नित्य मंदिर जाने का संस्कार ?*
*हम अपने संस्कारों से विमुख हुए, इसी कारण हम विलुप्त हो रहे हैं।* 

*अपनी पहचान बनाओ! अपने मूल-संस्कारों को अपनाओ!!!*

*सप्ताह मे कम से कम एक दिन तो बच्चों के साथ मन्दिर जाना शुरु करो*।
         
  *जरुर सोचें।*

खीर बनाने की प्रमुख विधि


शरद पूर्णिमा पर क्या करें और क्या नहीं,
इस रात खीर बनाने एवं पाने की भी है
प्रमुख विधि!!!!!!

 दशहरे से शरद पूर्णिमा तक चन्द्रमा की
चांदनी में विशेष हितकारी किरणें होती हैं।

इनमें विशेष रस होते हैं।

इन दिनों में चन्द्रमा की चांदनी का लाभ
लेने से वर्षभर मानसिक और शारीरिक
रूप से स्वास्थ्य अच्छा रहता है।

प्रसन्नता और सकारात्मकता
भी बनी रहती है।

इस रात कुछ खास बातों का भी
ध्यान रखना चाहिए।

जिससे खीर को दिव्य औषधि बनाया
जा सकता है और इस खीर विशेष तरह
से खाने पर इसका फायदा भी मिलेगा।

शरद पूर्णिमा पर अश्विनी कुमारों के
साथ यानी अश्विनी नक्षत्र में चंद्रमा पूर्ण
16 कलाओं से युक्त होता है।

चंद्रमा की ऐसी स्थिति साल में 1 बार ही
बनती है।

वहीं ग्रंथों के अनुसार अश्विनी कुमार
देवताओं के वैद्य हैं।

इस रात चंद्रमा के साथ अश्विनी कुमारों
को भी खीर का भोग लगाना चाहिए।

चन्द्रमा की चांदनी में खीर रखना चाहिए
और अश्विनी कुमारों से प्रार्थना करना चाहिए
कि हमारी इन्द्रियों का बल-ओज बढ़ाएं।

जो भी इन्द्रियां शिथिल हो गयी हों,
उनको पुष्ट करें।

ऐसी प्रार्थना करने के बाद फिर वह
खीर खाना चाहिए।

शरद पूर्णिमा पर बनाई जाने वाली खीर
मात्र एक व्यंजन नहीं होती है।

ग्रंथों के अनुसार ये एक
दिव्य औषधि होती है।

इस खीर को गाय के दूध और गंगाजल
के साथ ही अन्य पूर्ण सात्विक चीजों के
साथ बनाना चाहिए।

अगर संभव हो तो ये खीर
चांदी के बर्तन में बनाएं।

इसे गाय के दूध में चावल
डालकर ही बनाएं।
ग्रंथों में चावल को हविष्य अन्न यानी
देवताओं का भोजन बताया गया है।

महालक्ष्मी भी चावल से प्रसन्न होती हैं।
इसके साथ ही केसर, गाय का घी और
अन्य तरह के सूखे मेवों का उपयोग भी
इस खीर में करना चाहिए।

संभव हो तो इसे चंद्रमा की रोशनी में
ही बनाना चाहिए।

चंद्रमा मन और जल का कारक
ग्रह माना गया है।

चंद्रमा की घटती और बढ़ती अवस्था से
ही मानसिक और शारीरिक उतार-चढ़ाव
आते हैं।

अमावस्या और पूर्णिमा को चन्द्रमा के
विशेष प्रभाव से समुद्र में ज्वार-भाटा
आता है।

जब चन्द्रमा इतने बड़े दिगम्बर समुद्र में
उथल-पुथल कर विशेष कम्पायमान कर
देता है तो हमारे शरीर केजलीय अंश,
सप्तधातुएं और सप्त रंग पर भी चंद्रमा
का विशेष सकारात्मक प्रभाव पड़ता है।

क्या करें और क्या नहीं????

शरद पूर्णिमा की रात में सूई में धागा
पिरोने का अभ्यास करने की भी परंपरा है।

इसके पीछे कारण ये है कि सूई में
धागा डालने की कोशिश में चंद्रमा
की ओर एकटक देखना पड़ता है।

जिससे चंद्रमा की सीधी रोशनी आंखों में
पड़ती है। इससे नेत्र ज्योति बढ़ती है।

शरद पूर्णिमा पर चंद्रमा को अर्घ्य देने
से अस्थमा या दमा रोगियों की तकलीफ
कम हो जाती है।

शरद पूर्णिमा के चन्द्रमा की चांदनी
गर्भवती महिला की नाभि पर पड़े तो
गर्भ पुष्ट होता है।

शरद पूर्णिमा की चांदनी का महत्त्व
ज्यादा है,इस रात चंद्रमा की रोशनी
में चांदी के बर्तन में रखी खीर का
सेवन करने से हर तरह की शारीरिक
परेशानियां दूर हो जाती हैं।

इन दिनों में काम वासना से बचने की
कोशिश करनी चाहिए।
उपवास, व्रत तथा सत्संग करने से तन
तंदुरुस्त, मन प्रसन्न और बुद्धि प्रखर होती है।

शरद पूर्णिमा की रात में तामसिक भोजन
और हर तरह के नशे से बचना चाहिए।

चंद्रमा मन का स्वामी होता है इसलिए
नशा करने से नकारात्मकता और निराशा
बढ़ जाती है।


जयति पुण्य भूमि भारत💐
जयतु जयतु हिन्दूराष्ट्रं💐

सदा सर्वदासुमंगल💐
हर हर महादेव💐
ॐ चन्द्रमसे नमः💐
जयभवानी जय शिवाजी 💐
जयश्रीराम💐

शरद-पूर्णिमा की खीर

शरद-पूर्णिमा की खीर 

13 अक्टूबर 2019  दिन रविवार को शरद पूर्णिमा है । इस दिन अश्विन नक्षत्र है ।

भगवान ने भी कहा है,'पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः।।'

'रसस्वरूप अर्थात् अमृतमय चन्द्रमा होकर सम्पूर्ण औषधियों को अर्थात् वनस्पतियों को पुष्ट करता हूं।' (गीताः15.13)

 हमारे शास्त्रों में अनेक मान्यताएं है जिनके अनुरूप शरद पूर्णिमा की खीर का विशेष महत्व है ।

शरद पूर्णिमा का अध्यात्मिक महत्व :-

हिंदू संस्कृति में आश्रि्वन मास की पूर्णिमा का अपना विशेष महत्व है। इसे शरद पूर्णिमा के नाम से भी जाना जाता है। शरद पूर्णिमा को आनंद व उल्लास का पर्व माना जाता है। इस पर्व का धार्मिक व वैज्ञानिक महत्व भी है।
ऐसा माना जाता है कि शरद पूर्णिमा की रात्रि में भगवान शकर एवं माँ पार्वती कैलाश पर्वत पर रमण करते हैं, तथा संपूर्ण कैलाश पर्वत पर चंद्रमा जगमगा जाता है। भगवान कृष्ण ने भी शरद पूर्णिमा को रास-लीला की थी, तथा मथुरा-वृंदावन सहित अनेक स्थानों पर इस रात को रास-लीलाओं का आयोजन किया जाता है। लोग शरद पूर्णिमा को व्रत भी रखते हैं, तथा शास्त्रों में इसे कौमुदी व्रत भी कहा गया है।

लंकाधिपति रावण शरद पूर्णिमा की रात किरणों को दर्पण के माध्यम से अपनी नाभि पर ग्रहण करता था। इस प्रक्रिया से उसे पुनर्योवन शक्ति प्राप्त होती थी। चांदनी रात में 10 से मध्यरात्रि 12 बजे के बीच कम वस्त्रों में घूमने वाले व्यक्ति को ऊर्जा प्राप्त होती है। सोमचक्र, नक्षत्रीय चक्र और आश्विन के त्रिकोण के कारण शरद ऋतु से ऊर्जा का संग्रह होता है और बसंत में निग्रह होता है।

मान्यताएं एवं वैज्ञानिक कारण :-

पूर्णिमा को चंद्रमा पृथ्वी के सबसे निकट होता है
जिससे चंद्रमा के प्रकाश की किरणें पृथ्वी पर स्वास्थ्य की बौछारे करती हैं। इस दिन चंद्रमा की किरणों में विशेष प्रकार के लवण व विटामिन होते हैं। कहा जाता है कि इस दिन चंद्रमा की किरणों से नाग का विष भी अमृत बन जाता है। ऐसी भी मान्यता है कि प्रकृति इस दिन धरती पर अमृत वर्षा करती है।

अध्ययन के अनुसार दुग्ध में लैक्टिक अम्ल और अमृत तत्व होता है। यह तत्व किरणों से अधिक मात्रा में शक्ति का शोषण करता है। चावल में स्टार्च होने के कारण यह प्रक्रिया और आसान हो जाती है। इसी कारण ऋषि-मुनियों ने शरद पूर्णिमा की रात्रि में खीर खुले आसमान में रखने का विधान किया है। यह परंपरा विज्ञान पर आधारित है।

शोध के अनुसार खीर को चांदी के पात्र में बनाना चाहिए। चांदी में प्रतिरोधकता अधिक होती है। इससे विषाणु दूर रहते हैं। चांदी पात्र की अनुपस्थिति में मिट्टी की हांड़ी में खीर बनाना चाहिए । इस खीर में हल्दी का उपयोग निषिद्ध है। प्रत्येक व्यक्ति को कम से कम 30 मिनट तक शरद पूर्णिमा का स्नान करना चाहिए। रात्रि 10 से 12 बजे तक का समय उपयुक्त रहता है।

चेहरे पर काति आती है :-

शरद पूर्णिमा की रात को चंद्रमा का पूजन कर भोग लगाया जाता है, जिससे आयु बढ़ती है व चेहरे पर  कान्ति आती है ,  एवं शरीर स्वस्थ रहता है। शरद पूर्णिमा की मनमोहक सुनहरी रात में वैद्यों द्वारा जड़ी बूटियों से औषधि का निर्माण किया जाता है। माना जाता है कि शरद पूर्णिमा की रात को तैयार की गई औषधि अचूक रामबाण होती है। चंद्रमा की रात में खुले मुंह के बर्तन में खीर पकाई जाती है जिसमें चंद्र किरणों का समावेश होने से अमृत रूपी यह खीर अनेक रोगों के लिए दवा का काम करती है। विशेषकर श्वास व दमा के रोगियों को पीपल वृक्ष की छाल दूध में मिलाकर इसे धीमी आग पर किरणों के प्रकाश में तैयार कर खीर खिलाई जाती है जिससे दमा रोगी लाभांवित होते हे।

चंद्र किरणों में तैयार स्वास्थ्य खीर :-

इसी प्रकार वैद्य लोग विभिन्न प्रकार के रोगियों के लिए इस रात चंद्र किरणों में खीर तैयार करते है। लोग धीमी आच पर चंद्र किरणों में खीर पकानी रखकर विविध प्रकार के खेल खेलते है एवं बौद्धिक के द्वारा ज्ञान बढ़ाते है व रात को बारह बजे के पश्चात खीर के रूप में प्रसाद ग्रहण करते हैं। व्रत रखने वाले लोग चंद्र किरणों में पकाई गई खीर को अगले रोज प्रसाद के रूप में ग्रहण कर अपना व्रत खोलते है।
सौंदर्य व छटा मन हर्षित करने वाली शरद पूर्णिमा की रात को नौका विहार करना, नदी में स्नान करना शुभ माना जाता है। शरद पूर्णिमा की रात प्रकृति का सौंदर्य व छटा मन को हर्षित करने वाली होती है। नाना प्रकार के पुष्पों की सुगंध इस रात में बढ़ जाती है, जो मन को लुभाती है वहीं तन को भी मुग्ध करती है। यह पर्व स्वास्थ्य, सौंदर्य व उल्लास बढ़ाने वाला माना गया है।

इससे रोगी को सांस और कफ दोष के कारण होने वाली तकलीफों में काफी लाभ मिलता है I रात्रि जागरण के महत्व के कारण ही इसे जागृति पूर्णिमा भी कहा जाता है , इसका एक कारण रात्रि में स्वाभाविक कफ के प्रकोप को जागरण से कम करना हैI इस खीर को मधुमेह से पीड़ित रोगी भी ले सकते हैं, बस इसमें मिश्री की जगह प्राकृतिक स्वीटनर स्टीविया की पत्तियों को मिला दें I

खीर खाओ मलेरिया भगाओ :-

हमारी हर प्राचीन परंपरा में वैज्ञानिकता का दर्शन होता हैं । अज्ञानता का नहीं......

हम सब जानते है की मच्छर काटने से मलेरिया होता है वर्ष मे कम से कम 700-800 बार तो मच्छर काटते ही होंगे अर्थात 70 वर्ष की आयु तक पहुंचते-पहुंचते लाख बार मच्छर काट लेते होंगे । लेकिन अधिकांश लोगो को जीवनभर में एक दो बार ही मलेरिया होता है । सारांश यह है की मच्छर के काटने से मलेरिया होता है, यह 1% ही सही है ।

वर्षा ऋतु के बाद जब शरद ऋतु आती है तो आसमान में बादल व धूल के न होने से कडक धूप पड़ती है। जिससे शरीर में पित्त कुपित होता है । इस समय गड्ढो आदि मे जमा पानी के कारण बहुत बड़ी मात्रा मे मच्छर पैदा होते है इससे मलेरिया होने का खतरा सबसे अधिक होता है ।

आप जानते होंगे की शरद ऋतु के प्रारम्भ में दिन थोड़े गर्म और रातें शीतल हो जाया करती हैं I आयुर्वेद अनुसार यह पित्त दोष के प्रकोप का काल माना जाता है और मधुर तिक्त कषाय रस पित्त दोष का शमन करते हैं।

मलेरिया के लिए औषधीय खीर :-

मलेरिया का असर पित्त के बढ़ने पर अधिक होता है । शरद पूर्णिमा को देसी गाय के दूध में दशमूल क्वाथ, सौंठ,काली मिर्च, वासा, अर्जुन की छाल चूर्ण, तालिश पत्र चूर्ण, वंशलोचन, बड़ी इलायची, पिप्पली इन सबको आवश्यक मात्रा में मिश्री मिलाकर पकायें और खीर बना लें I खीर में ऊपर से शहद और तुलसी पत्र मिला दें ,अब इस खीर को ताम्बे के साफ़ बर्तन में रातभर पूर्णिमा की चांदनी रात में खुले आसमान के नीचे ऊपर से जालीनुमा ढक्कन से ढक कर छोड़ दें और अपने घर की छत पर बैठ कर चंद्रमा को अर्घ देकर,अब इस खीर को रात्रि जागरण कर रहे दमे के रोगी को प्रातः काल ब्रह्म मुहूर्त (4-6 बजे प्रातः) सेवन कराएं I

लेकिन यहाँ ऐसे विज्ञापनो की कमी नहीं है, जो कहते है की एक भी मच्छर ‘डेंजरस’ है, हिट लाओगे तो एक भी मच्छर नहीं बचेगा। अब ऐसे विज्ञापनो के बहकावे मे आकर करोड़ो लोग इस मच्छर बाजार मे अप्रत्यक्ष रूप से शामिल हो जाते है । सभी जानते है बैक्टीरिया बिना उपयुक्त वातावरण के नहीं पनप सकते । जैसे दूध मे दही डालने मात्र से दही नहीं बनाता, दूध हल्का गरम होना चाहिए। उसे ढककर गरम वातावरण मे रखना होता है । बार बार हिलाने से भी दही नहीं जमता । ऐसे ही मलेरिया के बैक्टीरिया को जब पित्त का वातावरण मिलता है, तभी वह 4 दिन में पूरे शरीर में फैलता है, नहीं तो थोड़े समय में समाप्त हो जाता है । इतने सारे प्रयासो के बाद भी मच्छर और रोगवाहक सूक्ष्म कीट नहीं काटेंगे यह हमारे हाथ में नहीं । लेकिन पित्त को नियंत्रित रखना तो हमारे हाथ में है। अब हमारी परम्पराओं का चमत्कार देखिये जिन्हे अल्पज्ञानी, दक़ियानूसी, और पिछड़ेपन की सोच करके षड्यंत्र फैलाया जाता है।

खीर खाने से पित्त का शमन होता है । शरद में ही पितृ पक्ष (श्राद्ध) आता है पितरों का मुख्य भोजन है खीर । इस दौरान 5-7 बार खीर खाना हो जाता है । इसके बाद शरद पुर्णिमा को रातभर चाँदनी के नीचे चाँदी के पात्र में रखी खीर सुबह खाई जाती है (चाँदी का पात्र न हो तो चाँदी का चम्मच खीर मे डाल दे, लेकिन बर्तन मिट्टी, काँसा या पीतल का हो। क्योंकि स्टील जहर और एल्यूमिनियम, प्लास्टिक, चीनी मिट्टी महा-जहर है)
यह खीर विशेष ठंडक पहुंचाती है । गाय के दूध की हो तो अति उत्तम, विशेष गुणकारी (आयुर्वेद मे घी से अर्थात गौ घी और दूध गौ का) इससे मलेरिया होने की संभावना नहीं के बराबर हो जाती है ।

ध्यान रहे : इस ऋतु में बनाई खीर में केसर और में मेंवों का प्रयोग न करे । ये गर्म प्रवृत्ति के होने से पित्त बढ़ा सकते है। सिर्फ इलायची डाले ।

अपना देश अपनी सभ्यता अपनी संस्कृति अपनी भाषा अपना गौरव

माका अर्थात भृंगराज

माका अर्थात भृंगराज आयुर्वेदात याचा आवाज रानावनात शेतात बांधावर माका अर्थात भृंगराज मीळतो. यात ईतके रसायने आहेत की गाईचे दुध व माकारस तुम्...