*नेहमी लक्षात ठेवा*
*कुणी कुणाचेच नाही*
*_सीतेचे रखवालदार प्रभू श्रीराम होते_*
*_जेव्हा सीतेचे हरण झाले तेव्हा कोणी नव्हते._*
*_द्रौपदीचे रक्षक पाच पांडव होते_*
*_वस्त्र हरण झाले,तेव्हा कोणी नव्हते_*
*_राजा दशरथला चार पुत्ररत्न ह़ोते_*
*_जेव्हा प्राण गेला तेव्हा कोणी नव्हते_*
*_लंकेचा राजा रावण शक्तिशाली होता_*
*_पण लंका जाळली तेव्हा कोणी नव्हते_*
*_श्रीकृष्ण भगवान सुदर्शनधारी होते_*
*_जेव्हा बाण लागला तेव्हा कोणी नव्हते_*
*_शरशय्या वरती भीष्म पितामह होते_*
*_वेदनेचे भागीदार कोणी ही नव्हते_*
*_राजपुत्र अभिमन्यु सर्वांचे लाडके होते_*
*_पण चक्रयुव्ह मधून काढण्यासाठी कोणी नव्हते_*
*_सर्वांसाठी त्रिकाल बाधीत सत्य हेच आहे_*
*_या जगात आपले कोणी ही नाही._*
*_ज़े विधात्याने लिहिले आहे आणि जसे आपले कर्म आहे त्यापुढे कोणी जाऊ शकत नाही._*
*जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर*
*हेच आणि हेच एक सत्य आहे.*
*केवळ कर्मच आपले आहे*
*देवा पेक्षा कर्माची*
*भिती बाळगावी,*
*एकवेळ देव माफ करील पण कर्म नाही.*
*फुंकर मारून आपण दिवा विझवु शकतो*
*पण अगरबत्ती नाही. कारण ज्याचे कर्तृत्व दरवळते,त्याला कोण विझवु शकत नाही..*
🌹🌹
No comments:
Post a Comment